१३ वर्षांपासून मार्गिकेचे काम अपूर्णच; सहाव्या मार्गिकेलाही फटका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेन्ट्रल ते बोरिवली पाचवी, सहावी मार्गिका गेल्या १३ वर्षांपासून रखडली असून पाचव्या मार्गिकेतील दादर ते सांताक्रुझ हा पट्टा अद्यापही अपूर्णच आहे. अतिक्रमण, जागेची कमतरता यामुळे या पट्टय़ात कामे पूर्ण होऊ शकलेले नाहीत. पाचवी मार्गिका रखडल्याने सहाव्या मार्गिकेच्या कामावरही त्याचा परिणाम होत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifth and sixth lines from mumbai central to borivali stuck for the last 13 years zws
First published on: 12-05-2022 at 02:32 IST