परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील आकोली या गावातील चार चिमुरडी मुलं शनिवारी दुपारपासून बेपत्ता झाली. खूप शोधाशोध करूनही त्यांचा पत्ता न लागल्याने मध्यरात्री सेलू पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा- मुले चोरणाऱ्या टोळीची अफवा; समाजमाध्यमांवरील संदेशाने दहशत

Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप
Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
ससूनमध्ये नेमकं काय घडलं? उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू नव्हे तर दुसरेच कारण
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

पोलिसांकडून शोध सुरु

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह नातेवाईकांनी सायंकाळपर्यंत सर्वत्र शोध घेतला. मात्र मागमूस लागला नव्हता. शेवटी राजेश मुंगसाजी देवडे यांनी तक्रार दाखल केली. पप्पू देवडे, संदीप बुराणे, राज राजेश येडणी, राजेंद्र राजेश येडणी, अशी बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत. यातील दोन मुलांना शनिवारी सकाळी पालकांनी शाळेत सोडलो होते. ते घरी परत न आल्याने तारांबळ उडाली. मुलं अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.