बुलढाणा : एआयसी पीकविमा कंपनीने बुलढाणा जिल्ह्यातील ५७ हजार ७५७ शेतकऱ्यांना ७० कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे. १५ जून २०२३ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्याचे लेखी पत्र कंपनीने दिले आहे.

हेही वाचा – ‘एमपीएससी’च्या निकालाची ४ लाख २० हजार उमेदवारांना प्रतीक्षा, दिरंगाईमागील कारण काय? जाणून घ्या…

12986 crore profit to government oil companies
सरकारी तेल कंपन्यांना १२,९८६ कोटींचा नफा
Dhule District, Extortion Scam, Fake GST Officer, Pune based Company, Rising Crime in Dhule, police, marathi news, crime news, Dhule news,
धुळे : आपल्याकडे वेळ नाही, अडीच लाख रुपये द्या अन…
sugar mills in maharashtra pay 97 42 percent frp to the farmers
ऐन उन्हाळ्यात साखर कारखान्यांचा शेतकऱ्यांना दिलासा; किती दिली एफआरपी?
uran height barrier marathi news, uran panvel st bus marathi news
उरण: अखेर उंचीरोधक हटविल्याने चार गावांतील नागरिकांना दिलासा, वाहतूक विभागाच्या अधिसूचनेनंतर उंचीरोधक हटविण्याची कार्यवाही
Sambhajinagar, Sandalwood, kej,
छत्रपती संभाजीनगर : केजमध्ये दोन कोटींचे चंदन जप्त, नगरसेवकासह तिघांवर गुन्हा दाखल
Grape grower cheated for Rs 14 lakhs
नाशिक : द्राक्ष बागायतदाराची १४ लाख रुपयांना फसवणूक
mixed effects on companies share value after godrej group split
गोदरेज समूहाच्या विभाजनाचे कंपन्यांच्या समभाग मूल्यांवर संमिश्र परिणाम
Central Park in Thane, Thane,
ठाण्यातील सेंट्रल पार्ककडे पर्यटकांचा ओढा, पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या प्रलंबित भरपाईसंदर्भात आंदोलनाचा इशारा दिला होता. कंपनीच्या मुंबईस्थित कार्यालयाच्या २० व्या मजल्यावरून शेतकऱ्यांसह उड्या मारू, असा इशारा त्यांनी दिला होता. याची दखल घेत विमा कंपनीने बुलढाणा जिल्ह्यातील ५७ हजार ७५७ शेतकऱ्यांना ७० कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर केली असून, १५ जून २०२३ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्याचे लेखी आश्वासनाचे पत्र तुपकर यांना १२ जून रोजी दिले आहे. मात्र जोपर्यंत हे संपूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नाही, तसेच उशिरा तक्रार केल्याच्या नावाखाली अपात्र केलेल्या ११ हजार शेतकऱ्यांच्या व इतर १५ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या बाबतीत कंपनी काही निर्णय घेत नाही तोवर आम्ही माघार घेणार नाही, आंदोलनाच्या भूमिकेकर आम्ही ठाम आहोत, असे तुपकर यांनी सांगितले आहे.