एक चूक जीवघेणी ठरू शकते; मागील वर्षी  दोघांचा मृत्यू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : उन्हाळ्यात घरोघरी कुलर लावणे सुरू झाले आहे. कुलरचे अर्थिग बरोबर नसल्याने विजेचा धक्का बसून जीवितहानी होण्याचा धोका असतो. मागील वर्षी  हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत अतुल निगोट आणि बाभुळखेडातील सुनू वाघे यांचा कुलरमध्ये पाणी टाकताना मृत्यू झाला होता. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Take care when using the cooler
First published on: 26-03-2019 at 03:58 IST