नागपूर : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. मात्र, त्याचवेळी राज्यातील उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. विदर्भात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला असून होळीनंतर तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

राज्यात पहाटेच्या वेळी जाणवणारा गारवा देखील आता कमी झाला आहे. सकाळी दहा वाजेपासूनच उकाडय़ात वाढ होताना दिसून येत आहे. तापमानाचा पारा ज्या गतीने पुढे सरकत आहे, त्यावरून येत्या काही दिवसांत उन्हाचा कडाका आणखी वाढणार आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि बिहार या तीन राज्यांत मार्च महिन्यातील तापमान वाढ थेट ४० अंश सेल्सियस नोंदवण्यात आले आहे.

Epidemic of waterborne diseases in the state
राज्यात जलजन्य आजारांची साथ! ‘ही’ काळजी घ्या…
Nashik, water supply, tankers, villages, North Maharashtra, heavy rains, flooding, dams, rainfall, water storage, drinking water, Jalgaon, Dhule, Nandurbar, Malegaon, Manmad, Virchak Dam, marathi news,
पावसाळ्यातही उत्तर महाराष्ट्रात २२४ टँकरव्दारे पाणी पुरवठा; ७४९ गाव, वाड्यांची तहान भागविण्याचे प्रयत्न
Solapur ujani dam marathi news
Solapur Rain News: उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढतोय, धरण उपयुक्त पातळीत जाण्याची अपेक्षा
India Meteorological Department issued rain warning for Nagpur district but there is no rain Nagpur
शाळांना सुटी अन्ं पावसाने मारली दांडी; हवामान खात्याचा अंदाज पुन्हा…
Rain Alert, Mumbai Rain Update, Mumbai Heavy Rainfall Alert, Maharashtra Rain Alert Today Maharashtra, heavy rains, schools closed, flood warnings, Vidarbha, Konkan, Indian Meteorological Department, Nagpur, Mumbai, Raigad, Ratnagiri, Bhandara, Chandrapur, orange alert, yellow alert, latest news, marathi news,
Maharashtra Rain Alert Today : ‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
imd warns heavy rain in maharashtra
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर
imd predicts heavy to very heavy rains in maharashtra till 18th july
हवामान खात्याचा ‘हायअलर्ट’, १८ जुलैपर्यंत राज्यात मुसळधार
maharashtra Power Crisis, 6 Thermal Units Shut Down in Maharashtra, Maharashtra Faces Electricity Supply Strain, electricity,
राज्यात पाच वीज केंद्रातील सहा संच बंद, मागणी व पुरवठ्यातील तफावत वाढू लागली

हेही वाचा >>>बुलढाणा काँग्रेसला देण्याची मागणी योग्य, पण…

 महाराष्ट्रात होळी साजरी होत असतानाच उष्णता वाढणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. कोरडय़ा हवामानामुळे कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तामिळनाडू ते विदर्भापर्यंत द्रोणीय स्थिती कायम आहे. त्याचा प्रभाव कमी होत चालला आहे. त्यामुळे उकाडा वाढला आहे. कमाल तापमानातही वाढ होत आहे.