तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या गारपिटीची दाहकता तब्बल १७ तासानंतरही कायम असल्याचे दिसून आले. शेतीच्या बांधांवर गारांचा खच दिसून आला आहे. गारपिटीमुळे कांदा, पपई, टरबूज, टोमॅटो पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शासकीय कर्मचारी संपावर असल्याने पंचनाम्यांविषयी साशंकता आहे. शुक्रवारी सायंकाळी एक तासापेक्षा अधिक वेळ तालुक्यातील आष्टे, गोगळपाडा, सुतारपाडा, ठाणेपाडा यासह इतर गावांमध्ये झालेल्या गारपिटीस सर्वाधिक नुकसान कांदा पिकाचे झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> घोटी, माणिकखांब रेल्वेव्दार दोन दिवस बंद

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crops severely damaged due to hailstorm in nandurbar zws
First published on: 18-03-2023 at 16:19 IST