
एप्रिल आणि मे महिन्यादरम्यान अधूनमधून अवकाळी पाऊस पडतो. ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडणे या भौगोलिक घटना दरवर्षी घडतात.
जिल्ह्यात गेल्या १८ मार्च ते २५ एप्रिल या कालावधीत तब्बल सहा वेळा वादळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला आहे.
दिंडोरी तालुक्यातील कुर्णोली, मोहाडी, खडक सुकेणे, चिंचखेड, जोपूळ परिसरातील द्राक्षबाग आणि इतर पिकांच्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री भुसे यांनी केली.
एप्रिल अर्धा सरत असताना गारपिटीच्या घटना यापूर्वी घडल्याच नाहीत असे नाही, त्यामुळे याही वेळी गारपिटीच्या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे…
पारनेर तालुक्यातील वनकुटे, खडकवाडी, पळशी परिसरात तीन दिवस गारपीट व अवकाळीने प्रचंड मोठे नुकसान केले
मावळचे नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
नव्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पावसामुळे नुकसान झाल्यास भरपाई मिळणं सोपं होईल, असा दावा सरकारने केला. मात्र, किसान सभेने सरकारचे हे दावे…
Dragon fruit plantation : चक्क यूट्युबवरून धडे घेत ‘ड्रॅगन फ्रुट’ची यशस्वी लागवड.
आज २९ मार्चपर्यंत जवळपास ३८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे.
शेतकऱ्यांना नुकसानीचे फोटो काढून ठेवण्याचा पर्याय सूचविण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
नांदेडमधील काही गावांमध्ये शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या गारपिटी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी केंद्र सरकार राज्य शासनाच्या मदतीने…
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या कन्येच्या विवाहासाठी सरकार २५ हजार रुपये आर्थिक मदत देईल, अशी घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी…
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या कन्येच्या विवाहासाठी सरकार २५ हजार रुपये आर्थिक मदत देईल, अशी घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी…
सलग पाच दिवसांपासून वादळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांचा असंतोष पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पाहणी दौऱ्याच्या दिवशी उफाळून…
लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या लिखाणाचा मी चाहता आहे. पण ‘बळीराजाची बोगस बोंब’ हा त्यांचा अग्रलेख अत्यंत एकांगी आणि अन्यायकारक…
‘बळीराजाची बोगस बोंब’ या १६ डिसेंबरच्या अग्रलेखावर अपेक्षेप्रमाणे दोन्ही बाजूने प्रतिक्रिया उमटत आहेत. अग्रलेखातील काही मुद्दय़ांबाबतच्या प्रतिवादाची दखल घेणे उचित…
‘बळीराजाची बोगस बोंब’ हा अग्रलेख वाचत असताना एक वाचक आणि लोकप्रतिनिधी या नात्याने आपण उपस्थित केलेल्या काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा…
उत्तर महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आज पुन्हा पॅकेज घोषित केले.
यंदा पीककाढणीच्या वेळेस आधी पाऊस व नंतरच्या गारपिटीने हातातोंडाशी आलेली सुमारे १५ हजार कोटींची पिकं उद्ध्वस्त झाली.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.