‘सोशल फोरम’च्या मोहिमेस पेठ तालुक्यातील पाच टंचाईमुक्त गावांचा प्रतिसाद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलीकडेच टँकरमुक्त झालेल्या वाजवड, वडपाडा, शेवखंडी, खोटारेपाडा आणि फणसपाडा या पेठ तालुक्यातील पाच गावांत २३०० रोपांची लागवड करण्यात आली. पाणीटंचाईचे चटके सहन करणाऱ्या या ग्रामस्थांच्या मानसिकतेत हा बदल घडविण्याचे कार्य सोशल नेटवर्किंग फोरमने केले आहे. पाण्याच्या बदल्यात वृक्ष संवर्धन ही संकल्पना टंचाईमुक्त झालेल्या गावांमध्ये प्रत्यक्षात आणली जाणार आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tree plantation water
First published on: 10-07-2018 at 00:23 IST