समाधानकारक पाऊस पडल्यामुळे उत्पादनात वाढ; दर निम्म्यावर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात यंदा समाधानकारक पाऊस पडल्यामुळे कडधान्यांचे उत्पादन चांगले झाले असून वाशी येथील कृषी उत्पन्न बाजारात उडीद डाळ, हरभरा आणि तूरडाळीची आवक वाढली आहे. डाळींचे भाव उतरले आहेत. उडीद डाळीचे दर गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत निम्म्यावर आले आहेत. डाळ स्वस्त झाली असली तरीही पापड मात्र महागच राहणार असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urad dal prices fall due to bumper production
First published on: 18-04-2018 at 01:31 IST