
वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे तसेच रुग्णांना प्राणवायूची गरज भासत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक झाले होते.

वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे तसेच रुग्णांना प्राणवायूची गरज भासत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक झाले होते.

डहाणू, तलासरी, पालघर या तालुक्यात महामार्गालतच्या हॉटेलच्या सपाटीकरणासाठी तसेच भरावासाठी तालुक्यातील जमिनी लक्ष्य करून संपादित केल्या जात आहेत.

पेट्रोल, डिझेलच्या शंभरीपार केलेल्या किमती, सातत्याने होणारी दरवाढ यामुळे अनेक वाहनचालक आता विद्युत वाहन खरेदीकडे वळू लागले आहेत

जिल्ह्यातील आदिवासी भागात पर्यटनाला चालना देऊन रोजगारनिर्मिती करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने जिल्हा स्थापनेपासून सुमारे १७ कोटी रुपयांचा निधी खर्च केला…

सुमारे साडेतीनशे ते चारशे किलोमीटर अंतरासाठी अशाप्रकारे विद्यार्थ्यांना कोंबून नेणाऱ्या फाऊंडेशनवर प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गेल्या वर्षभरापासून अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे.

विक्रमगड तालुक्यातील नागझरी येथील पांडवकालीन प्रसिद्ध नागेश्वर मंदिर नामशेष होण्याचा मार्गावर आहे.

तारापूर अणुऊर्जा केंद्र तसेच भाभा अणुसंशोधन केंद्राच्या लगत वसलेल्या घिवली गावातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून या गावाचे…

पारंपरिक भातशेतीमधील मर्यादित उतपन्न पाहता जिल्ह्यातील कृषिप्रधान संस्कृती कायम ठेवण्यासाठी जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी गेल्या काही दशकांपासून वेगवेगळे प्रयोग केले आहेत.

या आगीत गोदामातील सर्वच माल जळून खाक झाला आहे.

बहुचर्चित महाराष्ट्र गुजरात सीमावादाचा प्रश्न शासन पातळीवर संयुक्तपणे सोडवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

३१ जानेवारी २०२२ रोजी भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या जिल्हा मुख्यालय संकुलातील प्रशासकीय ‘अ’ इमारतीमध्ये २९ कार्यालय सुरू होण्यासाठी विद्युत जोडणीची…