
आरक्षणाचा मुद्दा सध्या देशात राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे.

आरक्षणाचा मुद्दा सध्या देशात राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे.

खरीप हंगाम आढावा बैठकीवर शिवसेनेने अघोषित बहिष्कार घातला आहे.

नांदेड- लातूर या दोन जिल्ह्यांसाठी राष्ट्रवादीच्या खमक्या मंत्र्याची संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

केरळात मान्सून दाखल होण्याच्या वृत्ताने आनंद होण्याऐवजी मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या पोटात गोळा आला आहे.

राहुल भट यांच्या हत्येमुळे स्थलांतरित काश्मिरी पंडितांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी काँग्रसेची अवस्था कालही होती आणि आजही तशीच आहे.

कुठल्याही स्थानिक पक्षापेक्षा काँग्रेस अस्तित्वात असणे व प्रमुख विरोधकाच्या भूमिकेत असणे भाजपाच्या हिताचे आहे.

राहुल गांधींच्या एका विधानामुळे हे चिंतन शिबिर काँग्रेससाठी चिंता शिबिर ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजपावासी झालेले कृपाशकर सिंह आता विरोधी पक्षनेते देवेेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांमध्ये गणले जाऊ लागले आहेत.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याने भाजपला आंदोलनाचे नवे शस्त्र मिळवून दिले आहे.

भूसंपादनाची अंतिम टप्प्यात होत असलेली उच्चस्तरीय चौकशी अनेकांना गोत्यात आणणारी ठरण्याची चिन्हे आहेत.

पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून त्रिपुरात एक मोठा राजकीय बदल करण्यात आला आहे.