
विमर्श
‘शांभवाद्वय’ या संज्ञा-संकल्पनेच्या उत्पत्तीसंदर्भात ‘ज्ञानेश्वरी’च्या उपसंहारात ज्ञानदेवांनी मांडलेले कथन अनोखे आ


कवी, संत आणि तत्त्वज्ञ अशा तीनही रूपांमध्ये ज्ञानदेव त्यांच्या शब्दविश्वामध्ये आपल्याला ठायी ठायी भेटत राहतात

‘संत’ समाजव्यवहारात कशा पद्धतीने नांदतो यांची सैद्धान्तिक चर्चा मुक्ताबाई तिथे मांडतात.

ओहोटी असेल तर मंद व हलक्या आणि भरती असेल तर चढय़ा व आक्रमक लाटांच्या माळांची क्रीडा निरंतर वेल्हावत राहते


आपल्याला साधकाच्या अवघ्या वाटचालीचा ज्ञानदेवांनी मांडलेला आलेख सापडतो क्रमयोगात

निखळ घरगुती संस्कार असलेल्या लग्नविधीचे रूपांतर ‘डेस्टिनेशन मॅरेज’मध्ये घडून आले आणि सगळे कसे बदलूनच गेले.