

अल्प उत्पन्न गटातील तसेच शारीरिक आणि सामाजिकदृष्ट्या अशक्त गटातील मदत आवश्यक असणाऱ्या नागरिकांकडे अनुकंपाऐवजी लोढणे म्हणून पाहणारे राज्यकर्ते सत्ताधारी झाले…
भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्याकरिता ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर आणि दक्षिणेतील चित्रपट अभिनेता प्रकाश राज यांना निमंत्रित करण्यात आले होते.
भारताचा राष्ट्रवाद हा लोकशाही अधिष्ठित असल्याने त्याला हिंदू राष्ट्रवादाची संज्ञा देता येत नाही.
राधिका यांना शालेय जीवनापासूनच अर्थशास्त्राविषयी जिज्ञासा होती. पुढे त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून या विषयात पदवी संपादन केली.
अर्थ मंत्रालय आपल्याकडेच असावे असा अट्टहास धरणाऱ्या अर्थमंत्र्यांना राज्याच्या अर्थव्यवस्थेचे गांभीर्य नसल्याचे दिसते.
माणसांपेक्षा उंच झाडे बघून माध्यमांनी शेतकऱ्यांना मागे ढकलत झाडांचे चित्रीकरण सुरू केले. नंतर ताई पुढे निघाल्या तेव्हा प्रत्येक शेतात फाटका…
लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधींचे महत्त्व अधिक. अधिकाऱ्यांनीही लोकप्रतिनिधींचा मानसन्मान ठेवणे अपेक्षित असते.
तर्कतीर्थांनी आपल्या या भाषणात ‘भाषा व राष्ट्रीयत्व’ असे विचारसूत्र मनात ठेवून आपले विचार व्यक्त केले आहेत.
समुद्री केबल्स या महत्त्वाच्या क्षेत्रावरील जागतिक नियमन व्यवस्था अद्यापही अपूर्ण असल्याने ‘केबल मुद्दाम तोडल्या’चे आरोप वारंवार होत असतात, या क्षेत्रात…
पाकिस्तानी लष्करी आस्थापना आणि हवाई संरक्षण यंत्रणांना लक्ष्य करू नये, अशा स्वरूपाच्या या सूचना होत्या, असे शिवकुमार यांचे म्हणणे.
विद्वेष आणि दांभिकपणा ज्यांच्या नसानसात ठासून भरला आहे त्या भाजपकडून काय अपेक्षा करणार? आपली नाकर्तेपण लपविण्यासाठी आणीबाणीसारख्या विस्मृतीत गेलेल्या घटनांकडे…