
तुमचे आजारपण आणि कॅबिनेटमधून राजीनामा देण्याचा ठाम निर्णय पाहता मी तुम्हाला थांबण्याची जबरदस्ती करत नाही; मात्र कॅबिनेटमध्ये एकत्र काम करताना…
शिक्षणव्यवस्था आपल्या जीवनदृष्टीवरच आधारित असली पाहिजे. शिक्षणक्षेत्र हे विद्यार्थीकेंद्री आचार्यप्रधान असले पाहिजे.
या लेखांकात आपण गांधींचा ग्रामस्वराज्याचा विचार आणि राज्यव्यवस्था यातील परस्परसंबंधाविषयी विमर्श करणार आहोत.
आंबेडकरवाद काय असू शकतो यावर याआधीच्या लेखात विचार करताना, या वादाच्या काही मूलभूत रचना व विचारांची जाणीव करून घेतली.
दि. १२ सप्टेंबर १९२४ या तारखेचं नेहरूंनी गांधींना लिहिलेलं पत्र आहे. या पत्रात नेहरूंची अस्वस्थता ध्यानात येते.
एकात्म मानववाद आपल्या सांस्कृतिक धारणांपेक्षा निराळा नाही. हे दर्शन समाजाची संस्कृती एकच असल्याचे मानून व्यक्तीच्या पूर्णत्वाला स्थान देते.
गावातील दारिद्रय वाढले आहे आणि हाताला काम नसल्यामुळे लोक रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतरित होत आहेत.
रा. स्व. संघाच्या उपक्रमांविषयी ‘सतर्क राहण्या’चा इशारा मुख्यमंत्र्यांना देणारे नेहरू राज्यघटनेची मूल्ये जपणारे होते.
‘समाजविचार’ संज्ञेत व्यक्ती व समाज, त्यांचे परस्परसंबंध व सर्वाच्या कल्याणासाठी समाजव्यवस्था यांचा विचार होतो.
गांधींच्या आयुष्यकाळात त्यांनी एखाद्या विषयावर व्यक्त केलेले मत पुढे कालानुरूप बदलत गेले.
१९६४ या सुमारे १७ वर्षांच्या काळात पं. नेहरू दर पंधरवडय़ाला देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना नियमित पत्रं लिहीत होते.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.