
‘जागतिक भूकंप क्षेत्राची’ संकल्पना भारतातूनच जगापुढे आली. १८९७ मध्ये आसाममध्ये ८.७ रिश्टर स्केलचा भीषण भूकंप झाला

‘जागतिक भूकंप क्षेत्राची’ संकल्पना भारतातूनच जगापुढे आली. १८९७ मध्ये आसाममध्ये ८.७ रिश्टर स्केलचा भीषण भूकंप झाला

पामेला रोझेनक्रान्झ हिच्या कलाकृतींबद्दल आजवर जे काही लिहिलं गेलंय त्याआधारे असं ठामपणे म्हणता येईल की, तिनं जे काही केलं त्याचा…

‘इमिग्रेशन रिअॅलिटीज- चॅलेंजिंग कॉमन मिसकन्सेप्शन्स’ या नावाचं हे पुस्तक कोलंबिया विद्यापीठानं प्रकाशित केलं आहे.

‘बिल्यनेअर, नर्ड, सेव्हिअर, किंग... द हिडन ट्रुथ अबाउट बिल गेट्स’ हे ते पुस्तक, गेल्या तीन दिवसांत जगभरातल्या इंग्रजी-भाषक देशांमध्ये चर्चेत…

क्रायमिया प्रांतासहित १८ टक्के भूगाग रशियाच्या ताब्यात गेल्याने युक्रेनच्या कृतीचे समस्त युरोपीय देशांनी समर्थन केले पाहिजे.

‘स्वातंत्र्य... आपले आणि त्यांचे!’ हा अग्रलेख (१५ ऑगस्ट) वाचला. भारताच्या शेजारी बहुतेक सर्वच देशांमध्ये अस्थिर राजकीय परिस्थिती आहे.

‘नोबेल पारितोषिकाचे पहिले चिनी मानकरी’ ठरण्याचा मान ज्या दोघांना (१९५७ मध्ये, विभागून) मिळाला, त्या भौतिकशास्त्रज्ञांपैकी एक त्सुंग दाओ ली आणि दुसरे…

भाजप नेते अश्विनी कुमार उपाध्याय यांनी २०१८ साली सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांची मागणी होती की खासदार, आमदार यांना न्यायालयात…

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांना मोठे प्रकल्प मंजूर करण्याची घाई झालेली दिसते.

‘संशयकल्लोळातून सुटका!’ हा अग्रलेख (१४ ऑगस्ट) वाचला. हिंडेनबर्ग अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून सरकारी व्यवस्थेने कसे वागू नये याचे उदाहरणच पाहायला मिळत आहे.

संसदेचे अधिवेशन सुरू असताना अनेकदा चर्चेचे रूपांतर वादांमध्ये होते आणि चकमकी घडतात. ९ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यसभेमध्ये चर्चा सुरू होती.

‘दादा, आपल्या जनसन्मान यात्रेचा पहिला टप्पा अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी झाला. तुमचे माफी मागणे, चूक कबूल करणे सामान्यांना खूप भावले. पुढच्या…