
विकासाचा कुठलाही प्रकल्प असो, म्हणजे रस्त्याचे रुंदीकरण, नवीन रस्ता बांधणे, औद्योगिक वसाहतींची उभारणी, यात पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होते.

विकासाचा कुठलाही प्रकल्प असो, म्हणजे रस्त्याचे रुंदीकरण, नवीन रस्ता बांधणे, औद्योगिक वसाहतींची उभारणी, यात पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होते.

पश्चिम बंगालमध्ये अनेक वर्षे डावे पक्ष - काँग्रेस, डावे पक्ष - तृणमूल वा तृणमूल-भाजप अशी द्विपक्षीय पद्धत अस्तित्वात होती.

स्वामी विवेकानंदांचे भारतात अवतरण झाले त्या वेळी हिंदू धर्माच्या अस्तित्वावर गुलामी आणि धर्माच्या ठेकेदारांचे संकट होते.

‘नंबूद्री’ हे मल्याळम् भाषक वाचकांना दृश्यांच्या प्रदेशात घेऊन गेले. ‘मातृभूमी’ साप्ताहिकासाठी ते काम करत.

मुले ख्रिश्चन शाळेत घातल्याने त्यांना हिंदूू धर्माचेही नाही आणि ख्रिश्चन धर्माचेही शुद्ध तत्त्वज्ञान लाभले नाही,

जानेवारीतील आंदोलन स्थगित करणारे विनिता फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया हे पदकविजेते खेळाडू या समितीच्या अहवालानंतर ‘आर या पार’ या…

हवामान बदलामुळे होणाऱ्या प्रतिकूल घटना वर्षांगणिक वाढत चालल्या आहेत.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, पूर्वी लोकांची धार्मिक संस्काराकडे स्वाभाविक प्रवृत्ती असे. हे खरे आहे

सर्व जनतेला सूचित करण्यात येते की, अस्थिर वातावरणामुळे राज्यातील राजकीय वर्तुळाला सध्या ‘कलंकित कावीळ’ या नव्या आजाराने ग्रासले आहे.

‘जंगल में (अ)मंगल?’ हे संपादकीय वाचले. पर्यावरण संरक्षणासाठी केंद्र सरकारने अनेक कायदे केलेले आहेत

राजकारणातील विकृतीचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये दिलेला संकेत आजही कसा प्रासंगिक आहे हेच वरील विवेचनावरून दिसून येते

चित्रकार, क्वचित बालसाहित्याच्या पुस्तकांसाठीही चित्रे काढून देणारे बोधचित्रकार (इलस्ट्रेटर), जेजे स्कूल ऑफ आर्ट या महत्त्वाच्या कलाशाळेतले अध्यापक, गोवा कॉलेज ऑफ…