
निवडणूक आयोगाने सोमवार, ९ ऑक्टोबर रोजी पाच राज्यांतील निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले.

निवडणूक आयोगाने सोमवार, ९ ऑक्टोबर रोजी पाच राज्यांतील निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले.

‘जी-२०’ शिखर परिषदेचं कवित्व खरं तर संपलेलं आहे. भारताने यजमानपदाचा जेवढा गाजावाजा करायचा तेवढा करून आता ‘जी-२०’चे नवे यजमान ब्राझीलकडं…

ही कादंबरी मानवी शोक, प्रेम आणि स्क्वॅश यांची गोष्ट आहे. चेतना मारू यांचे लिखाण हे अगदी साधं-सोपं, पण उत्तम आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे परस्परांना प्रत्यक्ष भेटणे अवघड ठरलेल्या करोना टाळेबंदीच्या काळात हा लेखनप्रपंच या त्रयींनी झूमसारख्या दूरसंप्रेषण व्यासपीठाचा वापर करून…

महोत्सवात सलमान रश्दी, एलिफ शफाक यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील साहित्यिकांचे विचार आणि अनुभव ऐकण्याची संधी मिळणार आहे.

शासकीय रुग्णालयातील रुग्ण दगावल्यावर सरकारला जाग आली आणि आरोग्य यंत्रणा अद्ययावत करण्याचे आदेश दिले गेले, हे फारसे पटण्यासारखे नाही.

क्रिकेटला आणखी एक खेळ न मानता भारतावर मात करण्याचे साधन मानणारा देश असुरक्षित मानसिकतेतच राहणार..

ललित साहित्यातून जीवनदृष्टी मिळते यावर कुणाचाही विश्वास नाही आणि तो का नाही याचे कारणही कुणाला देता येत नाही.

शिक्षण आणि आरोग्य या दोन खात्यांसाठी करण्यात येणारी बहुतांशी तरतूद ही वेतनावरच खर्च होते.

अध्यात्माचा देश म्हणून आपल्या देशाचा कितीही गाजावाजा झालेला असला तरी, आपल्यातील धर्मग्रंथांची खरी परीक्षा आपणास अजून झालेली नाही.

मी लहान असताना मला शिक्षण घेता आले नाही. शिकले असते तर सरकारी नोकरी मिळाली असती. पण आता मी दहावीपर्यंत शिकणार…

काँग्रेसने जेव्हा इस्रायली हल्ल्याचा निषेध करत पॅलेस्टाइनच्या हक्कांना पाठिंबा दिला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या.