

...त्यामुळेच मस्क यांस ‘आता व्हाइट हाऊस सोडायला हवे’ अशी इच्छा जाहीरपणे व्यक्त करावी लागली.
परकीय शत्रूपासून नागरिकांचे रक्षण करणे हे काम संरक्षण दलांचे. ते त्यांच्याकडून उत्तमपणे पार पाडले जाते आहेच...
नदीपात्रे, फ्लेमिंगोंची वसतिस्थाने, मिठागरे... हे सारे या ‘बिल्डरकेंद्री’ विकासासाठी देणारी शहरे एखाद्या मोठ्या पावसाने घायकुतीला येणारच...
या अशा निर्णयांतून राजकीय हिताखेरीज काय साध्य झाले याचे उत्तर मागण्याची प्रथा नाही आणि व्यवस्थाही नाही...
आखून दिलेल्या नियमांच्या चौकटीत शुद्ध प्रामाणिकपणाने आपणावर सोपवलेले काम दररोज करत राहणे म्हणजे खरी कर्तव्यपूर्ती हे चिरंतन सत्य आपण विसरून…
कर्नाटकने तेथील बँक कर्मचाऱ्यांना कन्नड येत नसल्यास त्यांनी सौजन्यानेच तसे सांगावे, ‘हा इंडिया आहे’ वगैरे सुनावू नये, असा संदेश दिला...
शस्त्र हेच सर्वोच्च साधन यावर कमालीची श्रद्धा असलेल्या नक्षलींचे हे अगतिक होत जाणे, हिंसा हे कोणत्याही समस्येवरचे उत्तर असू शकत…
हवामान बदल हा नगरनियोजनाचा अविभाज्य भाग कधीच व्हायला हवा होता. तसे न केल्याने काय होते हे मेमधल्या पावसाने दाखवून दिले...
विज्ञानाची जागा छद्माविज्ञान प्राधान्याने घेत असताना डॉ. जयंतराव नारळीकर यांच्यासारख्या विज्ञानव्रतीचे जाणे अधिक क्लेशकारक…
पश्चिम आशिया दौऱ्यात ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराण या दोन ‘नानफा’ मुद्द्यांना हात घालण्याऐवजी अमेरिकेच्या व स्वत:च्या फायद्यापुरते पाहिले...
‘पर्यावरणीय मंजुरी’ची वाट न बघता थेट प्रकल्प उभारू लागायचे, मग सरकारने ही मंजुरी ‘पूर्वलक्ष्यी प्रभावाने’ द्यायची; याला न्यायालयाने चाप लावला...