प्रसाद एस. जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात कोणता विषय किंवा कुठली एखादीच घटना केव्हा राजकीय स्वरूप घेईल आणि त्या पेटलेल्या अग्नीत काय काय जळून खाक होईल याचा अंदाज बांधणेसुद्धा अवघड झाले आहे. सामाजिक, पर्यावरण, कृषी, आरोग्य, उद्योग क्षेत्र किंवा अगदी साहित्य क्षेत्रात सुद्धा राजकीय लाभ-हानी बघून धोरण ठरवले जाते. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असोत किंवा विद्यापीठाचे कुलगुरू असोत, त्या ठिकाणी आपलाच माणूस असावा लागतो. शासनकर्त्यास अनुकूल इतिहासकार उदयास येतात अन ते बिचारे उपकाराची जाण ठेवून शासनकर्त्यास लाभदायक इतिहास सांगतात. एखादी फेसबुक पोस्ट किंवा जाहीरपणे उच्चारलेले/ लिहिलेले एखादे वाक्यही कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यास कारण बनू शकते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे विषय कुठलाही असो, त्याचा हिशोब राजकीय स्वार्थाच्या माध्यमातून केला जात आहे. एखाद्या विषयाचे समर्थन किंवा विरोध हा फक्त राजकीय लाभ या एकाच परिमाणावर मोजला जात आहे.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only young people can save agnipath scheme from the current situation pkd
First published on: 20-06-2022 at 10:22 IST