पथकरविरोधी आंदोलन सुरू करणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कशी दोषी आहे, हे दाखविण्याची जणू अहमहमिकाच लागलेली दिसते.
Page 2344 of विचारमंच
मराठवाडा व मागासलेपण ही वीण घट्ट आहे. समतोल विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याच्या घोषणासुद्धा आताशा क्षीण वाटू लागल्या आहेत.
सार्वजनिक जीवनातील किमान तत्त्वे पायदळी तुडवली की कोणती आफत येते, याचा अनुभव बिहारमधील न्यायाधीश पातळीवरील तिघांना सध्या येत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर उदयाला येऊ घातलेली तिसरी आघाडी देशाला ‘तिसऱ्या दर्जा’वर घेऊन जाईल, अशी टीका करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर
‘टोल वसुलीला विरोध नसून आपला विरोध वसुलीच्या प्रणालीला आहे’ हे पुणे येथे राज ठाकरेंनी केलेले विधान म्हणजे सुरुवातीला म.न.से.ने टोल…
आशियाई प्रश्नांचा सखोल वेध घेत त्यांना विश्वपरिमाण देण्यामध्ये ‘डॉक्युमेण्टरी’ - या चित्रपट-प्रकाराने गेल्या काही वर्षांमध्ये मोठी मजल मारलेली दिसते.
आत्मज्ञान प्राप्त करून घेता यावं, यासाठी सदोदित परमतत्त्वात रममाण असलेल्या माता शारदेची प्रज्ञाशक्ती माणसाला लाभली, पण माणसानं त्या शक्तीचा उपयोग…
देश पातळीवरील फक्त ११ खेळाडूंच्या संघात ज्यांना स्थान मिळू शकत नाही अशा अनेकांचे भले या आयपीएलमुळे झाले आहे. परंतु सगळ्यांचे…
आता साधा शेतमजूर, अल्पभूधारक, कोरडवाहू शेतकरी जरी असेल तरी त्याला वाटते आपल्या लेकीने शिकले पाहिजे. पोटाला चिमटा घेऊन, अभावग्रस्त परिस्थितीतही…
जी काही सर्व ताकद आहे ती फक्त राजसत्तेत. कोणत्याही समृद्ध लोकशाहीचा आधारस्तंभ असणाऱ्या प्रशासनास या राज्यात काहीही किंमत नाही, किंमत…
आता अभिनव वाग्विलासिनी! देवी शारदेच्या स्तवनाला माऊली सुरुवात करतात. ही सुरुवात ज्या ‘आता’ शब्दानं आहे तो फार महत्त्वाचा आहे.
- Prev page
- Page 1
- …
- Page 2,343
- Page 2,344
- Page 2,345
- …
- Page 2,569
- Next page