

जनतेसाठी प्रोटेस्टंट अनुयायित्व सोडणाऱ्या, पण राजा झाल्यावर लोकांना ‘उपासनास्वातंत्र्य’ बहाल करून ‘धर्मनिरपेक्षते’चा पाया रोवणाऱ्या हेन्री द नाव्हारचं पुढं काय झालं?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाची काँग्रेसला आणि ‘इंडिया’ आघाडीतील काही घटक पक्षांना चिरफाड करायची आहे, हे उघडच दिसते.
तेलुगू देसमने भाजपच्या विरोधी भूमिका घेतल्याने दिल्लीच्या राजकारणात त्याची दखल घेतली गेली. तेलुगू देसमच्या राजकीय भूमिकेकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले…
इस्लामी राजवटीने बंदी घातलेल्या ‘बिदाद’ या चित्रपटाला ‘कार्लोव्हि व्हॅरी चित्रपट महोत्सवा’त यंदा परीक्षकांनी सर्वोच्च पुरस्काराच्याच तोडीचा, ‘क्रिस्टल ग्लोब : परीक्षक-पसंती’…
आमदारच विधानभवनातील कॅन्टिनमधील कर्मचाऱ्याला मारहाण करतात तेव्हा त्यांच्यावर कारवाई होत नाही. हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहणारे हतबल मुख्यमंत्री बोलतात फक्त…
आजवर शहरी नक्षल म्हणून ज्यांना अटक करण्यात आली त्यातल्या एकावरही सरकारला आरोप सिद्ध करता आला नाही. आजवर जेवढे जामिनावर सुटले…
नक्षलवाद संपवण्यासाठी केवळ शस्त्र आणि हिंसात्मक कारवाई पुरेशी नाही. टोकाचे, जहाल, अति डावे, नक्षलवादी यांना शिक्षा देऊन भागत नसते. कोणामुळे…
लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला स्वत:हून पुढाकार घेऊन काही-काही कार्यक्रम हाती घेत असतात. संविधानाचं महत्त्व अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे असं बिर्लांचं म्हणणं आहे.
सरकारविरोधी विचार व्यक्त करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला किंवा संघटनेला अन्यायकारक ठरवून त्यांच्यावर कारवाईचे अनियंत्रित अधिकार सरकारला देणारा वादग्रस्त जनसुरक्षा कायदा प्रचंड विरोधानंतरही…
१९९१ ते १९९६ या कालावधीत जर जनमत घेतलं असतं, तर निवडणूक आयोग ही देशातील सर्वोत्कृष्ट आणि सर्वात प्रभावी संस्था ठरली असती,…
... अशा नेत्यांना, जगभरचे नेते आपले मित्रच असल्याची बढाई मारण्यात जरूर रस असेल; पण प्रत्यक्षात ही मैत्री निभताना दिसत नाही.…