

भाषाशिक्षणाबाबत एका भाषा शिक्षिकेचे अनुभवाचे बोल...
विद्येचे माहेरघर, ऑक्स्फर्ड ऑफ द ईस्ट अशी बिरुदे मिरवित पुण्यनगरीने केजी टू पीजीपर्यंतच्या शिक्षणविश्वात आपला लौकिक प्रस्थापित केला आहे. मात्र,…
विद्यार्थ्यांसाठी यापूर्वीच्या काळात अगदीच रटाळवाण्या ठरणाऱ्या तासांपासूनचा शैक्षणिक अनुभूतीचा प्रवास आजच्या काळातील इंटरॅक्टिव्ह लर्निंग आणि को-लर्निंगच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचला आहे.
पुणे हे वेगवेगळ्या सुविधांमुळे आणि सुरक्षित वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचे केंद्र कायम राहण्यासाठी सांघिक प्रयत्न सुरू आहेत. पुण्यामध्ये पुढील दशकामध्ये सध्याची…
आपले शैक्षणिक धोरण, आपली विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा यांनी लवचीक धोरण स्वीकारणे आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी आणि पुन्हा शिकण्यासाठी तयार…
महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिलीपासून नव्या शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय घेतला आणि लगेच काही ठरावीक राजकीय नेत्यांनी आरोपांच्या फैरी…
शत्रुराष्ट्रावर हल्ला करणे हा एक राजकीय पवित्रा असतो, पण त्यांच्या नेत्याच्या हत्येची जाहीर भाषा हे गुंडशाहीचे उघड दर्शन आहे.
‘संपूर्ण जगाकडे लक्ष ठेवून असलेले आपण युरोपीय तसे शांततावादीच. मात्र अलीकडे या शब्दाची व्याख्या बदलण्याचा विडा काही देशांनी उचलला आहे.
कथाकथनाच्या परंपरेला नैतिक अधिष्ठान, हौतात्म्याची ओढ, समर्पणाची वृत्ती निर्माण करण्याचे, माणूस बदलण्याचे सामर्थ्य साने गुरुजींनी प्राप्त करून दिले.
आत्मकेंद्री नेत्यांमुळे संयुक्त राष्ट्रे, जागतिक बँक अथवा हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालय आदी महत्त्वपूर्ण संघटना खिळखिळ्या होऊ लागल्या आहेत.
आदिवासी कल्याण विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुमारे महिनाभरापूर्वी गोविंद गौडे या आदिवासी मंत्र्याने केला होता.