

माणसांपेक्षा उंच झाडे बघून माध्यमांनी शेतकऱ्यांना मागे ढकलत झाडांचे चित्रीकरण सुरू केले. नंतर ताई पुढे निघाल्या तेव्हा प्रत्येक शेतात फाटका…
लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधींचे महत्त्व अधिक. अधिकाऱ्यांनीही लोकप्रतिनिधींचा मानसन्मान ठेवणे अपेक्षित असते.
तर्कतीर्थांनी आपल्या या भाषणात ‘भाषा व राष्ट्रीयत्व’ असे विचारसूत्र मनात ठेवून आपले विचार व्यक्त केले आहेत.
समुद्री केबल्स या महत्त्वाच्या क्षेत्रावरील जागतिक नियमन व्यवस्था अद्यापही अपूर्ण असल्याने ‘केबल मुद्दाम तोडल्या’चे आरोप वारंवार होत असतात, या क्षेत्रात…
पाकिस्तानी लष्करी आस्थापना आणि हवाई संरक्षण यंत्रणांना लक्ष्य करू नये, अशा स्वरूपाच्या या सूचना होत्या, असे शिवकुमार यांचे म्हणणे.
विद्वेष आणि दांभिकपणा ज्यांच्या नसानसात ठासून भरला आहे त्या भाजपकडून काय अपेक्षा करणार? आपली नाकर्तेपण लपविण्यासाठी आणीबाणीसारख्या विस्मृतीत गेलेल्या घटनांकडे…
रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र- हल्ल्यात २७ जून २०२३ रोजी त्या जखमी झाल्या आणि १ जुलै रोजी रुग्णालयात त्यांना मृत्यूने गाठले; पण…
महाराष्ट्र हे १ मे १९६० रोजी मराठी भाषेचे स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आले. तेव्हा ‘स्त्री’, ‘किर्लोस्कर’, ‘मनोहर’ ही मासिके महाराष्ट्राच्या…
आणीबाणी २५ जून १९७५ रोजी लादण्यात आली, मात्र त्यासाठी जानेवारी १९७५पासूनच हालचाली सुरू होत्या. सर्व हक्क केंद्राहाती एकवटले जावेत आणि…
पश्चिम बंगालमधून महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे सातत्याने पुढे येत आहेत आणि दरवेळी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाशी संबंधित व्यक्तीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभी…
मानवेंद्रनाथ रॉय व त्यांचे समविचारी मित्र यांनी १९४० मध्ये भारतात ‘रॅडिकल डेमॉक्रॅटिक पार्टी’ स्थापन केली होती.