

कंत्राटांची थकलेली बिले भागवणे, आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरांना नवनवी गाजरे दाखवणे यासाठीचे खर्चही आता ‘तातडीची बाब’ म्हणवल्या जाणाऱ्या पुरवणी…
विद्वेष आणि दांभिकपणा ज्यांच्या नसानसात ठासून भरला आहे त्या भाजपकडून काय अपेक्षा करणार? आपली नाकर्तेपण लपविण्यासाठी आणीबाणीसारख्या विस्मृतीत गेलेल्या घटनांकडे…
रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र- हल्ल्यात २७ जून २०२३ रोजी त्या जखमी झाल्या आणि १ जुलै रोजी रुग्णालयात त्यांना मृत्यूने गाठले; पण…
महाराष्ट्र हे १ मे १९६० रोजी मराठी भाषेचे स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आले. तेव्हा ‘स्त्री’, ‘किर्लोस्कर’, ‘मनोहर’ ही मासिके महाराष्ट्राच्या…
४२ व्या घटना दुरुस्तीने घटना समितीची ही गतकालिन चूक सुधारून सरनाम्यात धर्मनिरपेक्ष, समाजवादी असा शब्द प्रयोग घातला. यामुळे राज्यघटनेसंबंधी सामान्यजनांचा…
आषाढीच्या वारीसाठी यंदाही अनेक दिंड्या आणि पालख्यांचे प्रस्थान सुरू झाले आहे. यामध्ये एक अनोखी दिंडी आहे ती म्हणजे ‘संविधान समता…
... वस्तू-सेवा कर परिषदेच्या आजवरच्या ५५ बैठकांत जे झाले नाही, ते पाचऐवजी चार कर-पायऱ्या ठेवण्याचे काम आगामी बैठकीत होणे इष्टच.…
यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर तर अध्यक्षांनी गेल्या सहा महिन्यांत विरोधी पक्षनेताही नेमलेला नाही. ही महाराष्ट्राची परंपरा नव्हे…
आणीबाणी २५ जून १९७५ रोजी लादण्यात आली, मात्र त्यासाठी जानेवारी १९७५पासूनच हालचाली सुरू होत्या. सर्व हक्क केंद्राहाती एकवटले जावेत आणि…
पश्चिम बंगालमधून महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे सातत्याने पुढे येत आहेत आणि दरवेळी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाशी संबंधित व्यक्तीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभी…
मानवेंद्रनाथ रॉय व त्यांचे समविचारी मित्र यांनी १९४० मध्ये भारतात ‘रॅडिकल डेमॉक्रॅटिक पार्टी’ स्थापन केली होती.