बीड येथे पंचशीलनगर भागातील खुल्या मदानावर शनिवारी सायंकाळी खासदार रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपाइंचा ५८ वा वर्धापनदिनाचा महामेळावा झाला.
उस्मानाबाद, बीड व लातूर जिल्ह्यातील चारा छावणीसाठी आता १४३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
जिल्ह्य़ात दुष्काळामुळे शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून पहिल्या पावसावर लागवड केलेले पीक पाण्याअभावी जळून गेले. जिल्ह्यात ६ लाख ३९…
लातूर, बीड व उस्मानाबाद या तीन जिल्ह्य़ात चारा छावणीला परवानगीचे आदेश सरकारने बुधवारी जारी केले. चारा छावण्यांमध्ये किमान ५०० व…
खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या पावसावर चाडय़ावर मूठ धरणारा शेतकरी पावसाने उघडीप दिल्याने पुरता हवालदिल झाला आहे. तब्बल अडीच महिन्यांपासून पावसाने…
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी जिल्ह्यातील अंबाजोगाई व परळी तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन दुष्काळाची पाहणी करून परळीत मुक्काम करणार…
दुष्काळी स्थिती लक्षात घेता जिल्ह्य़ातील सर्व ११ तालुक्यात जनावरांसाठी चारा डेपो किंवा छावण्या तातडीने सुरू कराव्यात, तसेच पशुधन असणाऱ्या ठिकाणी…
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एस. टी. महामंडळाकडून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. नऊ दिवसांत हजारो भाविकांनी एस. टी.…
पीकविमा भरण्यासाठी जिल्हा बँकेच्या तलवाडा शाखेसमोर लागलेली रांग तोडल्याच्या कारणावरून तरुण शेतकऱ्याला दोन पोलिसांनी बेदम मारहाण केली. या प्रकाराचे चित्रण…
एकीकडे राष्ट्रीयीकृत बँकांचा असहकार, दुसरीकडे तलाठय़ांची लाचखोरी अशा कात्रीत अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामातील पीकविमा भरण्याची अंतिम तारीख शुक्रवारी संपली. मात्र,…
दहावीपर्यंतच्या शिष्यवृत्तीसाठी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना या वर्षी सक्षम अधिकाऱ्यांचेच उत्पन्न व अल्पसंख्याक असल्याचे प्रमाणपत्र दाखल करण्याची सक्ती करण्यात आली.
सलग तीन वर्षांपासून पावसाअभावी शेती उत्पादनाला मोठा फटका बसल्याने शेतीवर अवलंबून असलेली बाजारपेठ पूर्ण कोलमडली आहे. शेतातील पीक बाजारात न…