ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांचा वापर करावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालयाने निकाल दिला आहे.
गेल्यावर्षी दिवाळीच्या काही दिवस आधी मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरातील हवेच्या गुणवत्तेचा स्तर खालावला होता.
मितेश नागडा असे मृताचे नाव असून याप्रकरणी टेम्पो चालकाविरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमरावतीच्या वडरपुरा परिसरातील नवरदेव लग्नासाठी वऱ्हाड घेऊन वर्धा येथे जाण्यापूर्वी मतदान केंद्रावर पोहोचून त्याने मतदानाचा हक्क बजावला.
अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवरून गेल्या तीन महिन्यांत २१ लाख ९२ हजार ४६६ वाहने धावली आहेत.
धनंजय मुंडे म्हणतात, “१९८५ साली जेव्हा सुनेत्रा पवार यांचे पाय सून म्हणून बारामतीला लागले, तेव्हापासून…”
न्यायालयीन वर्तुळात प्रसिद्ध असलेले न्यायमूर्ती गौतम पटेल हे मुंबई उच्च न्यायालयातील ११ वर्षांच्या सेवाकार्यकाळानंतर गुरुवारी निवृत्त झाले.
२०१४ मध्ये जे केलं ते संस्कार आणि दादांनी जे केलं ती मात्र गद्दारी? असा प्रश्न उपस्थित करत बीडचे पालकमंत्री धनंजय…
इमारतीच्या आवारातील ४० फूट खोल शौचालयाच्या टाकीत बुधवारी चार कामगार पडले. हे कामगार सफाईच्या कामासाठी आत उतरले होते.
गृहमंत्र्यांचे शहर असलेल्या नागपुरातून गेल्या तीन वर्षांत तब्बल ११९५ अल्पवयीन घरातून बेपत्ता झाल्या आहेत. या सर्व मुली अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी…
सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल यांना गुन्हे शाखेने यापूर्वी अटक केली होती.
बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली असून १४ दिवसांमध्ये ५२ हजार १८९ दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.