scorecardresearch

vachan prerna sahitya sammelan on twitter get huge response
सातारा:मराठी विश्वकोशाच्या ट्विटरवरील साहित्य संमेलनास अभूतपूर्व प्रतिसाद

मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे विद्याव्यासंगी डॉ.जगतानंद भटकर यांनी या संमेलनाचे संयोजन आणि संचालन केले.

97th Sahitya Sammelan
अमळनेर येथील ९७ व्या साहित्य संमेलनाच्या तारखा, संमेलनातील कार्यक्रमही ठरले!

अमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत प्रताप महाविद्यालयाच्या पटांगणावर होणार आहे.

Ravindra Shobhane
अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे

साने गुरुजींच्या कर्मभूमीत आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली.

Marathi Sahitya Sammelan, Amalner
साहित्य संमेलनाचा ‘अमळनेरी’ आदर्श…!

नाशिक, पिंपरी-चिंचवड अशा शहरांमधली ऐटबाज साहित्य संमेलने रिकाम्या मांडवांनी पाहिली; पण उस्मानाबाद, उदगीर, यांसारख्या ठिकाणी स्थानिकांचा प्रतिसाद निराळा होता… अ.…

Vidhrohi Sahitya Sammelan, Wardha
द्रोहाचे नव्हे… कष्टकरी, दलित, आदिवासी, शेतकरी, कामगार, स्त्रिया, अल्पसंख्याक आणि सर्वसामान्यांचे संमेलन…

विद्रोही साहित्य संमेलनाच्या व्यासपीठांवर, तेथील कार्यक्रमांमध्ये सामान्य माणसाचा, त्याच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांचा हुंकार होता…

Wardha, Marathi sahitya Sammelan, Politicians, allotted, time for speech, Hindi language guest Literature
आमंत्रित हिंदी साहित्यिकांना फक्त पाचच मिनिटे आणि राजकारण्यांना भरपूर वेळ… संमेलन साहित्यिकांचे की राजकारण्यांचे?

… मात्र मुख्य प्रवाहातील संमेलनाध्यक्षाने ‘विद्रोहीं’च्या भेटीला जावे, ही घटना अपूर्वच. ती वेगळ्या भविष्याची निर्मिती करणारी ठरावी…

Dr Abhay Bang Alcohol
“दारू हवी म्हणणाऱ्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ताब्यात द्या, कारण…”, डॉ. अभय बंग यांचं मोठं विधान

“ज्यांना वाटत असेल की, समाजात दारू असावी, तर त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ताब्यात द्या”, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.…

Ahirani Sahitya Sammelan Dhule
धुळ्यात अहिराणी साहित्य संमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

आहिराणी सारस्वतांचा कुंभमेळा सुरू झाला असून, या संमेलनाला खान्देशासह महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशातून नामवंत अहिराणी साहित्यिकांनी हजेरी लावली आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ‘मसाप’कडून द्वादशीवार, गोडबोले, दवणे यांची नावे

संमेलन वर्ध्याला होत असल्याने गांधी-विनोबा विचारांशी नाळ असलेल्या साहित्यिकाची निवड केली जावी, अशी अपेक्षा साहित्य वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या