करोनाच्या भीतीमुळे नागरिकांची रक्तदानाकडे पाठ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई : वसई-विरार शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे. करोनाच्या भीतीमुळे नागरिक रक्तदान करण्यास पुढे येत नसल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blood shortage in vasai virar akp
First published on: 27-11-2020 at 00:01 IST