वसईतील भातशेती करपली; कृषी विभागाचा शासनाला अहवाल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसईत आलेला पूर आणि नंतर अचानक पावसाने मारलेली दडी याचा फटका वसईतील भातशेतीला बसला आहे. वसईच्या ग्रामीण भागातील भातशेती करपली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. कृषी विभागानेही याबाबत शासनाला अहवाल पाठवला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paddy cultivation stop due to rain
First published on: 28-09-2018 at 02:14 IST