नायगाव पूर्वेच्या गावांचा निर्णय; पाझर तलाव आटल्याने पाणीप्रश्न बिकट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाझर तलाव आटल्याने नायगावच्या पूर्वेच्या काही गावांमध्ये पाण्याचा प्रश्न बिकट झाला. मात्र पाणीटंचाईवर मार्ग काढत या गावांमधील शेकडो ग्रामस्थ स्वखर्चाने तलाव खोदणार असून पाण्याची पातळी वाढविणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेकडून ग्रामस्थांनी परवानगी मागितलीे आहे. अशा प्रकारचा प्रयोग प्रथमच होणार आहे.

More Stories onवसईVasai
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pazar talav water problem in vasai
First published on: 10-03-2016 at 01:33 IST