
रशियाच्या वाटय़ास ना यश आले ना जगाची सहानुभूती. उलट पुतिन हे अधिकाधिक खलनायक ठरू लागले आणि त्यांची राजनैतिक पुण्याईही आटत…
पती-पत्नीची जोडी कशी असावी या विषयीही काही मते समाजात पक्की रुजलेली आहेत. म्हणजे पत्नी सुंदरच असावी, पती गुणाने उजवा असावा.
विभा कंपनीच्या जागेवर सुरू केलेले हे करोना केंद्र सुरू ठेवण्यास नकार दिल्याने महापालिका प्रशासन तोंडघशी पडले आहे.
अमेरिकेत ‘बायडेन प्रशासनाने’ मे २०२१ मध्ये स्थानिक लोकसमुदायांना जैवविविधता संवर्धन आणि पुनस्र्थापना यासाठी शपथ घेण्याची विनंती केली आहे
गांधीजींमुळे त्यांच्या लक्षात आले की आपण ज्याला आदर्श म्हणतो, ते व्यवहारांच्या कसोटीवर सिद्ध करायचे असतात.
भारतातही ‘टोवर्डस इक्वॅलिटी’ नावाचा अहवाल केंद्र सरकारने प्रकाशित केला. नंतर विविध केंद्र सरकारांनी संयुक्त राष्ट्रसंघात काही जागतिक करार केले.
हनुमान चालीसा म्हणायची आहे. मशिदींवरचे भोंगे उतरवायचे आहेत. महागाईसारख्या बिनमहत्त्वाच्या विषयावर डोके का शिणवायचे?
मध्य प्रदेशातील निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्यात याव्यात, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने १० मे रोजी दिला होता.
राज्यात एकूण २.१५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. याद्वारे सुमारे ४ लाख रोजगार निर्माण होणार आहेत.
नितीशकुमार यांनी तेजस्वी यांना भेटून जातनिहाय जनगणना लवकरच करण्यात येईल, असे आश्वासन दिले होत़े