वांद्रे-वरळी सागरी सेतूवर झालेल्या अपघातानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सागरी सेतू शून्य अपघात रस्ता करण्याचा निर्णय घेतला आहे.
वांद्रे-वरळी सागरी सेतूवर होत असलेल्या आत्महत्या रोखण्याच्या आणि सागरी सेतूच्या सुरक्षेबाबत काय पावले उचलली याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे वारंवार आदेश…
वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून होत असलेल्या आत्महत्या रोखण्याच्या आणि सागरी सेतू सुरक्षित करण्याच्या दृष्टीने तेथे ८० सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात येणार असल्याची…
‘राज’आदेशानंतर राज्यभरात सुरू असलेली ‘टोल’फोडीचे प्रकरण आजही (मंगळवार) सुरूच आहे. मुंबईतील महत्वाच्या वांद्रे-वरळी सी-लिंकवरील टोलनाक्याची मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे.…