
एका रेल्वे प्रवाशाने सतर्कता दाखवत केलेल्या टि्वटमुळे गर्व्हमेंन्ट रेल्वे पोलीस आणि रेल्वे पोलीस फोर्सच्या पथकाला मुझफ्फरपूर-वांद्रे अवध एक्सप्रेसमधून २६ अल्पवयीन…
वांद्रे पूर्वेला शासकीय वसाहतीतील एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजेश भिंगारे यांनी पत्नी आणि दोन…
वरळी-वांद्रे सी लिंक जवळ नुकत्याच सुरु झालेल्या क्रूझ रेस्टॉरंट बोटीला जलसमाधी मिळाली आहे. दुपारी दीडवाजण्याच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली.
बांद्रयामध्ये एका हाऊसिंग सोसायटीच्या वॉचमनने त्याच इमारतीत राहणाऱ्या एका ५२ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
रेल्वे,एसी ट्रॅव्हल्स, खासगी गाड्या भरून राज्यभरातून लाखो कार्यकर्ते भाजपाच्या महामेळाव्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. हौसे,नवशे अशा सर्वांचा त्यात सहभाग होता.…
काँग्रेसने गोड बोलून शेतकऱ्यांना फसवलं. आता काँग्रेस विसर्जित केली पाहिजे. काँग्रेसला देश प्राप्त करण्याची इचछा असून काँग्रेस म्हणजे कौरव सेना…
वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडी मैदानावर भाजपाचा महामेळावा सुरु होण्याआधी भाजपामधील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. भाजपाने आज ३८ व्या स्थापना दिवसाच्या…
वांद्रयामध्ये तासाभरापासून प्रवासी बस स्टॉपवर थांबून आहेत पण त्यांना बस मिळालेली नाही. अशा अनेक प्रवाशांनी माध्यमांकडे आपला संताप व्यक्त करताना…
भाजपाने आज ३८ व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने मुंबईमध्ये महामेळावा आयोजित केला आहे. राज्यभरातील भाजपाचे जवळपास ५ लाख कार्यकर्ते या मेळाव्याला…
इमारतीमध्ये सचिन तेंडुलकर आणि ऐश्वर्या राय बच्चन यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींचे फ्लॅट होते.
प्रदर्शनात ही प्रयोगशाळा तयार करण्यासंबंधीही शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
वांद्रे येथील नर्गिस दत्त नगरमधील झोपडय़ांवरील अनधिकृत दोन आणि तीन मजले जमीनदोस्त केले
वांद्रे येथील बालगंधर्व नाटय़गृहाचा विकास करण्यासाठी १९९१मध्ये खासगी संस्थेला भाडय़ाने दिलेल्या जागेवर अजूनही बांधकाम सुरू असून गेल्या वीस वर्षांत सात…
वांद्रे येथील ‘फादर कॉन्सिकिओ रॉड्रिग्ज’ महाविद्यालयाच्या वायुशास्त्र पथकाने तयार केलेले रिमोट कंट्रोलवरील विमानाने जागतिक पातळीवरील सातवा क्रमांक पटकावला आहे.
वांद्रे टर्मिनस येथे गुरुवारी मध्यरात्री ‘बेस्ट’ बसने दिलेल्या धडकेत अॅक्टिव्हा स्कूटरवरील दोघे जण ठार झाले. रामजी बजीचंद (१९) व ईश्वर…
पावसाळ्यात अनधिकृत झोपडय़ांवरील कारवाई जवळपास बंद असल्याचा फायदा घेत मुंबईत जागोजागी अनधिकृत झोपडय़ा तसेच झोपडय़ांवर मजले चढविण्याचे काम सुरू आहे.…
तुझ्या वडिलांना कोणी मारले? कोणी आले होते का?, असे तीन वर्षांच्या फरहानला पोलिसांनी विचारले अन् तो निरागसपणे उत्तरला .. कोणीही…
वांद्रे येथील नर्गीस दत्त झोपडपट्टीत लागलेल्या आगीत ३५ झोपडय़ा जळून खाक झाल्या. सुदैवाने आगीत जीवितहानी झाली नाही. परंतु ही आग…