Page 15 of भाईंदर News

मुंबई तसेच ठाण्याहून पालघर आणि गुजरातला जाण्यासाठी घोडंबदर येथील वर्सोवा खाडी पार करावी लागते.

मीरा भाईंदर शहरात मराठी पाट्यांच्या सक्तीबाबत महापालिकेकडून कोणतेच पाऊल उचलले जात नाही.

अचानक कोसळलेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे भाईंदर पश्चिम येथील झोपडपट्टी भागात विद्युत मीटर ने पेट घेऊन आग लागल्याची घटना घडली आहे.

भाईंदर पूर्व येथील नवघर भागात नागरी वस्ती असलेल्या एका इमारतीचा सज्जा मध्य रात्री कोसळ्याची घटना घडली आहे.

हा उन्नत मार्ग मिरारोड आणि भाईंदरमधीर मिठागरांच्या जमिनीवरून जात असल्यामुळे मीठ कायद्यानुसार नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मीठ उत्पादकांनी केली…

भाईंदरमध्ये एका इमरातीच्या मराठी पर्यवेक्षकाला क्षुल्लक वादातून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली आहे.

हत्येनंतर उत्तरप्रदेशात बनले होते मांत्रिक

भाईंदरमध्ये फुटबॉल खेळत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने एका खेळाडूचा मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर मनवेल पाडा येथील सिध्दीविनायक चाळ परिसरात शोककळा पसरली आहे.

मित्राने घेतलेले कर्ज न फेडल्याने आर्थिक अडचणीत सापडेल्या भाईंदर मधील एका व्यापार्याने स्वत:ला पेटवून आत्महत्या केली.

वाहतुकीदरम्यान मेलेल्या कोंबड्यांची ३० रुपयांत मुंबईमधील हॉटेल व्यवसायिकांना विक्री होत असल्याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेला आणि गेल्या काही वर्षात भाजपचा बालेकिल्ला ठरु लागलेल्या मीरा-भाईदर शहरात पक्षाने केलेल्या जिल्हाध्यक्षपदाच्या नव्या नियुक्तीनंतर…