
बुद्धिस्ट सर्किटचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. बौद्ध धर्माचा भारतात उगम झालेला असतानाही जागतिक पातळीवरील एक…
धुळे येथे बुद्ध धम्म दीक्षा सोहळ्याचे सात मे रोजी आयोजन करण्यात येणार आहे.
आपले अधिकार मागणाऱ्यांचे डोके फोडण्यासाठी दगड उचलण्याएवढी असहिष्णुता का निर्माण होते, यावर मंथन होणे आवश्यक आहे..
ग्रामीण भारताचे वास्तव आजही दलितांना धर्मांतराची प्रेरणा देते, हे वास्तव बदलणार कोण?
धर्मांतरविरोधी कायद्याची चर्चा सध्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली आहे. बौद्ध धम्म स्वीकारण्याकडे दिसणारा कल मात्र या चर्चेपेक्षा पूर्णत: वेगळा आहे.
धम्म चक्र प्रवर्तन दिनाचा इतिहास काय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नवबौद्ध धम्मासाठी लिहिलेल्या २२ प्रतिज्ञा कोणत्या, या प्रतिज्ञांचं महत्त्व काय? याचा…
धम्मदीक्षा कार्यक्रमातील ‘२२ प्रतिज्ञा’ समजून न घेताच ‘आप’चे मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्याबाबत वाद झाला, त्यांच्या बाजूने नेते काहीच बोलले…
बाबासाहेबांचा धर्मांतराचा विचार ज्या दलित /अस्पृश्य जातींनी निष्ठेने व प्रामाणिकपणे स्वीकारून अमलात आणला, त्या जाती, तो समूह आज खूप वेगाने…
अशोकनगर मधील स्थानिक नागरिकांकडून बौध्द धर्मगुरुला मारहाण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज बौद्ध धम्माची दीक्षा घेणार
केवळ हिंदूूंचाच नव्हेतर बौद्ध धर्माचाही पुनर्जन्मावर विश्वास असावा. एवढेच नव्हेतर पुनर्जन्म ही संकल्पना बौद्ध धर्मामध्ये इसवि सनापूर्वीपासून प्रचलित असावी..
हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख चार धर्मामधील साम्य व फरक यांची चर्चा करणारा लेख..
हिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मातील षड्दर्शने तसेच जैन व बौद्ध धर्मातील तत्त्वविचार यांचा परिचय या भागात..
भारताला पुन्हा एकदा ‘हिंदुराष्ट्र’ बनवण्याच्या उद्देशाने हिंदुत्ववादी संघटना मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मीयांना हिंदू धर्मात आणण्यासाठी ‘घरवापसी’ मोहीम राबवत असतानाच, हिंदू…
‘धम्म मिला तथागत का, लोग दीक्षाभूमी आए, भीमजी का करिश्मा ये, आज जीवन में लहराए’ असे म्हणत लाखो बौद्ध बांधवांचा…
अनेक भारतीय आणि पाश्चात्त्य अभ्यासकांनी बौद्धदर्शन आणि हेगेलचे ‘डायलेक्टिक्स’ यांचा तौलनिक अभ्यास केला आणि त्यातून बौद्धदर्शनाच्या चर्चेमध्ये ही संकल्पना वापरात…
बौद्ध धर्म हा जातीवर आधारित भेदभाव करीत नसून संपूर्ण मानव जातीत बंधुभाव व प्रेम निर्माण करतो. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला बौद्ध…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माचा स्वीकार का केला, दलित-अस्पृश्य समाजाला बुद्धाच्या वाटेवर का आणून सोडले
बौद्ध धर्मप्रवेशामुळे जातीय भिंती तुटतील. हा रामबाण नव्हे तर, काशिरामबाण आहे, असे मत सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांनी…
‘लोकरंग’मध्ये (१४ एप्रिल) ‘दलितांनी कोषातून बाहेर पडावे’ हा (कै.) नरहर कुरुंदकर यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. त्यावर अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.