काँग्रेसने केंद्रात केलेली दोन सत्ताकेंद्रांची व्यवस्था आदर्श स्वरूपाची असल्याचे पक्षाने स्पष्ट करूनही पक्षाचे सरचिटणीस दिग्विजय सिंह हे यासंदर्भात त्यांनी केलेल्या…
काँग्रेसने सर्वात जास्त जनहिताचे निर्णय घेतले आहेत. शासनाच्या सर्व योजना युकाँच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. त्या सर्वाचा प्रचार व…
महाराष्ट्रातील अनेक जिल्हे दुष्काळाने होरपळत असताना राज्य सरकार अत्यंत संवेदनाहीनतेने वागत असून केंद्राकडूनही कोणती ठोस मदत दुष्काळासाठी देण्यात आली नसल्याचा…
महात्मा गांधी यांचे विचार देशभर पोहोचविण्यासाठी ‘आकाशवाणी’वरून कित्येक वर्षे ‘गांधीवंदना’ कार्यक्रम प्रसारित होतो. तामिळनाडू विधानसभेत मंगळवारी मुख्यमंत्री जयललिता यांनीच गांधी…
सार्वत्रिक निवडणुकीसाठी २०१४पर्यंत थांबणे काँग्रेसला परवडणारे नसल्याने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच लोकसभेच्या निवडणुका होतील, अशी खात्री भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी येथे…
जामनेर पालिकेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर अपक्ष आमदार मनीष जैन यांच्या काँग्रेस प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. २० एप्रिल…
अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आणि संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या जामनेर पालिका निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने भाजपचे आमदार व…
महापालिकेतील शहर सुधारणा, विधी, महिला व बालकल्याण आणि क्रीडा या चार समित्यांच्या निवडणुकांमध्ये सोमवारी अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे…
देशात सर्वाधिक महसूल मिळवून देणारे राज्य, म्हणून महाराष्ट्राचा निधी मिळविण्यात तरी दबदबा निर्माण व्हायला पाहिजे होता. पण दुष्काळी उपाययोजनांसाठीदेखील शरद…
काँग्रेस पक्षाने जनसामान्यांच्या हिताची अनेक विकासकामे केली आहेत. ती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सांगली येथे विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा…