सिंचन शेतकऱ्यांहाती हवे!

लेखक कृषीविषयक अभ्यासक आहेत. padhyeramesh27@gmail.com उसाचे पीक हाच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आधार ठरला असताना त्याने पाणी खाल्ले तर बिघडले कुठे, असा…

इंडियाबुल्सविरोधात नाशिकमध्ये आंदोलन

इंडियाबुल्स रिअलटेक कंपनीच्या सिन्नर तालुक्यातील औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पासाठी स्वतंत्र रेल्वे मार्गाकरिता पोलीस व शासकीय यंत्रणेकडून दहशत निर्माण करून भूसंपादनाचा प्रयत्न…

दुष्काळात शेतकऱ्यांच्या पिकांवर निसर्गाने फिरवला वरवंटा

तालुक्याच्या दक्षिण पट्टय़ातील सांगवीभूसार, धामोरी, मुखेड या परिसराला अवकाळी गारांच्या पावसांचे शनिवारी सायंकाळी ७.३० च्या दरम्यान झोडपून काढले, त्यामुळे उसाचे…

दोन महिन्यांत १२ शेतकऱ्यांची आत्महत्या

दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस अधिकच तीव्र होऊ लागली आहे. गेल्या जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांत मराठवाडय़ातील १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.…

कोटय़वधींच्या कर्जमाफी घोटाळ्याचा विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा फटका

कृषी कर्ज माफीमध्ये मोठय़ा प्रमाणात अनियमितता असल्याचा निष्कर्ष ‘कॅग’च्या अहवालात आल्यामुळे त्याचा फटका विदर्भातील शेतक ऱ्यांना मोठय़ा प्रमाणात बसला आहे.…

पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीमध्ये सामावून घेण्याचा निर्णय

कोल्हापूर जिल्हय़ातील ज्या ४५ हजार शेतक ऱ्यांना कमाल मर्यादेपेक्षा जास्त कर्जे दिले म्हणून अपात्र ठरविण्यात आले होते. त्यांच्यातील पात्र शेतकऱ्यांना…

कारखान्यांच्या प्रदूषणाने शेतक ऱ्यांचा घास हिरावला!

पैठण तालुक्यातील मुदगलवाडी येथे ४ कारखान्यांकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे या परिसरातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विहिरीत पाणी असूनही…

दुष्काळापेक्षा शेतकरीविरोधी सरकारी धोरणांचे संकट अधिक – शरद जोशी

सध्या सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती जाणवत आहे, परंतु या दुष्काळापेक्षा सरकारची धोरणे शेतकरीविरोधी असल्यामुळे त्याचे अधिक संकट शेतकऱ्यांसमोर आहे, असे प्रतिपादन…

गव्हाच्या पिकाचे मूळ कोठे सापडले?

तृणधान्य प्रकारामध्ये जगात गव्हाचा अग्रक्रम लागतो. वर्षांच्या प्रत्येक महिन्यात जगात कुठेना कुठे तरी गहू काढणीला आलेला असतोच. माणसाची शेती कदाचित…

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ३ हजार रुपये मदत

राज्यातील टंचाईग्रस्त भागातील अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीबद्दल हेक्टरी ३ हजार रुपये या प्रमाणे आर्थिक मदत देण्यात येणार आहे,…

अंबरनाथमधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा

अंबरनाथ तालुक्यातील विस्तारीत औद्योगिक विभाग तसेच कुशवली धरणामुळे बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी दुपारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तब्बल चार तास…

दुष्काळ निवारणास केंद्राने दिलेली मदत तुटपुंजी- मुंडे

राज्यात दुष्काळ पडला असताना उपाययोजना करण्यापेक्षा सरकारमधील मंडळी मलाच संपवायच्या योजना आखत आहे, असा आरोप करतानाच केंद्र सरकारने दुष्काळ निवारणासाठी…

संबंधित बातम्या