महाराष्ट्राला आधुनिक महाराष्ट्र करण्यात यशवंतराव चव्हाण यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांनी त्यावेळी दुरदृष्टी ठेवून राबवलेल्या अनेक योजनांमुळेच महाराष्ट्र आजही…
राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये कोणत्या गोष्टीवरून श्रेयवाद सुरू होईल, हे सांगता येणे खरोखरच कठीण. दिंडोरी तालुक्यातील एका पुलाच्या भूमीपूजनाचे प्रकरण सध्या त्यासाठी…
वाढीव वीज बिलाची संपूर्ण रक्कम भरावी लागणार असल्याचे समजल्यानंतर संतप्त यंत्रमाग धारकांनी मंगळवारी बिलांच्या प्रतींची होळी केली. त्यानंतर यंत्रमाग धारकांच्या…
कायद्यापेक्षा प्रत्येकाच्या मानसिकतेमुळे महाराष्ट्रात सहकार चळवळीला मोठे यश प्राप्त झाले आहे. जीवनातील प्रत्येक अंगाशी या क्षेत्राची व्याप्ती जोडली गेली आहे.…
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने २९ नोव्हेंबर रोजी नंदुरबार येथे आयोजित उत्तर महाराष्ट्र कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या पूर्व तयारीकरिता बुधवारी सकाळी ११…
पश्चिम घाटातील पर्यावरणाच्या संदर्भात माधव गाडगीळ समितीने काही शिफारशी केल्या असल्या तरी महाराष्ट्र सरकारने घेतलेले आक्षेप, मते आणि अभिप्रायांचा अंतिम…