पाच वर्षांतील राजकीय पटामध्ये झालेले बदल मोठे विलक्षण असले तरी ‘काँग्रेस’ विरोधाची प्रचारधार आता प्रादेशिक प्रश्नांपर्यंत सरकल्याचे चित्र पंतप्रधान नरेंद्र…
‘इंडिया’ आघाडीचा ‘इंडी’ असा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र डागले.
‘ही माझी शेवटची निवडणूक’ असा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या प्रचाराचा भावनिक मुद्दा. दुसरा मुद्दा ‘मी कोणाचं वाईट केलं नाही’…
भारतीय हवामान खात्याने आठवड्याच्या अखेरीस पावसाचा अंदाज व्यक्त केला असला तरीही येत्या दोन-तीन दिवसांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील दिला आहे.
बैठकांवर बैठका सुरू आहेत. मात्र, उमेदवार लटकलेले असल्याने राजकीय पटावर ‘गाेंधळात गोंधळ’ सुरू आहे.
प्रत्येक वर्षी नागपुरात सुमारे ७ तर राज्यात ५० नागरिकांना कूलरचा शॉक लागून मृत्यू होत असल्याचे निरीक्षण महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे.
जरांगे यांच्या आंदोलनाने हिंगोली, बीड, धाराशिव व नांदेड मतदारसंघातही मराठा ध्रुवीकरणाचे मतपेढीत रुपातंर होईल या भीतीने राजकीय नेते मंडळीमध्ये अस्वस्थता…
शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तळ ठोकून आहेत.
मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रामाचा अमृत महोत्सव मागील वर्षी साजरा झाला. सात वर्षांच्या खंडानंतर गेल्या सप्टेंबरमध्ये मराठवाड्यात राज्य मंत्रिमंडळाचीही बैठक झाली. दरम्यान जालन्यातील…
‘जिंकून येण्याची शक्यता’ या एकमेव निकषाबरोबरच ज्यांना उमेदवारी मिळेल ती व्यक्ती निवडून येईल असे गृहीत धरुन सनदी अधिकाऱ्यांची नावेही चर्चेत…
नांदेड, हिंगोली, जालना आणि लातूर या चार जागांवर काँग्रेसचे उमेदवार लोकसभा निवडणूक लढवतात आणि आता या मतदारसंघात कार्यकर्त्यांसमोर मोठे प्रश्नचिन्ह…
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. डोंगराळ भागात सुरू असलेल्या बर्फवृष्टीचा देखील हवामानावर परिणाम होत आहे.