
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव हे गेल्या काही दिवसांपासून ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर, अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन तिसऱ्या…
रामचरितमानस ग्रंथावरून उत्तर प्रदेशात मोठा वाद सुरू आहे. यात आता बसपा प्रमुख मायावती यांनी उडी घेतली.
उत्तर प्रदेशमध्ये या वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घेण्याची केली मागणी; आरक्षणाच्या मुद्य्यावरूनही राजकीय पक्षांच्या भूमिकेवर केली टीका
३ जानेवारी रोजी काश्मीर गेट येथून पुन्हा यात्रेला सुरुवात होणार आहे.
जाणून घ्या, विश्वनाथ पाल यांना प्रदेशाध्यक्षं बनवण्यामागे मायावतींचा काय आहे हेतू?
बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
“…ही एक विचारपूर्वक केलेली रणनीती आहे.”, असंही मायावतींनी म्हटलं आहे.
गरिबांना मदत करुन माझा वाढदिवस ‘जन कल्याणकारी दिवस’ म्हणून साजरा करा असंही त्यांनी म्हटलं आहे.
Imran Masood : उत्तरप्रदेशात मुस्लीम समाजाचा मोठा चेहरा असलेल्या इम्रान मसूद यांनी बसपा प्रवेश केला आहे.
मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी चांगली मते मिळवली होती.
उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्षांनीसुद्धा राज्य सरकारने जाहीर केलेल्या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे
एकेकाळी उत्तर प्रदेशात प्रमुख सत्ताधारी पक्ष असणाऱ्या बसपाला फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत फक्त एकच जागेवर समाधान मानावे लागले होते.
राहुल गांधींच्या वक्तव्यातून दलित आणि बसपा यांच्याबद्दल त्यांची हीन भावना आणि द्वेष दिसून येतो.
युपी विधानसभा निवडणुकीपूर्वी बसपा प्रमुख मायावती यांना युतीची ऑफर दिली होती.
५९ विधानसभा मतदारसंघातील मतदार आज मतदान करणार
मायावतींच्या पक्षासोबत युती न करण्यामागचं कारण त्यांनी सांगितलं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमध्ये झालेल्या प्रचारसभेत मायावती, अखिलेश यादव आणि काँग्रेस यांच्यावर टीका केली आहे,.
पत्रकारपरिषदेत बोलताना अखिलेश यादव यांचा भाजपावर निशाणा
मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीनं यावेळी माफियांना तिकीट न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमदार मुख्तार अन्सारी यांना तिकीट मिळणार…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
चला जाणून घेऊया त्या प्रसिद्ध नेत्यांची नावे…ज्यांच्यावर हल्ला झाला आणि ते त्या हल्ल्यातून बचावले.
मायावती पासून ते योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मोठे नेते नेहमीच अविवाहित राहिले आहेत.
बहुजन समाजासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या मायावतींनी बहुजन समाजाचे चित्र बदलले आहे आणि स्वतःमध्येही बरेच बदल केले आहेत.