थायलंड, इंडोनेशिया, फिलिपिन्स यांसारख्या देशांत तर बाईक-टॅक्सीचा वापर इतर कोणत्याही वाहनापेक्षा अधिक केला जातो. बाईक-टॅक्सी हा वाहतुकीसाठी योग्य आणि परवडणारा…
पारंपरिक विचारांपासून मध्यमवर्ग दूर गेला, त्याने ऐहिक विचारांना कवटाळले, म्हणून समाजाचे भावनिक विघटन सुरू झाले आहे.
महागडया गाड्या, महाग घड्याळे, दीड- दोन कोटी रुपये किमतीची घरे, हे सारे खरेदी करू शकणाऱ्यांची संख्या किती आहे आणि ती…
माओच्या इशाऱ्यासरशी म्हणे लोक ऐकत, तसा आजचा काळ नाही… आणि चिनी कम्युनिस्ट पक्षापुढले आजचे आव्हान तर मोठेच आहे… चीनची लोकसंख्या…
एकविसाव्या दशकाच्या आरंभापासून राज्यशकट मध्यम वर्गाच्या हाती गेले आहे
खरं तर आपल्या नेहमीच्या गरजांचाही स्तर वाढला आहे. आणि मग त्या वाढीव स्तरांतील गरजा पूर्ण करणं हेच अनेकांच्या आयुष्याचं स्वप्न…
बाजारपेठेच्या विस्ताराशी जोडलेल्या आणि तिच्या प्रभावाखाली वावरणाऱ्या सांस्कृतिक विचारसरणीला राजकीय बळ मिळाल्याने यंदा मध्यम वर्गाला ‘राजकीय कर्तेपण’ आले हे खरे;…
एकीकडे सामान्यांसाठी गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यासाठी इंचभरही भूखंड नाही, असा दावा करणाऱ्या राज्य शासनाने सुमारे ५०० एकर भूखंड समूह झोपडपट्टी पुनर्विकास…
अंबरनाथ येथील सूर्योदय, डोंबिवली येथील मिडल क्लास आणि हनुमान या तीन सोसायटय़ांमधील रहिवाशांची संख्याच ५० हजारांहून अधिक आहे.
सामान्य, मध्यमवर्गीय माणसानं सुखी जगण्याची जी किमान स्वप्नं उराशी जपलेली असतात, त्यात काळानुरूप बदल होत गेले आणि जुन्या काळात चैनीच्या…
मध्यमवर्ग अधिक उतावीळ झाला असून कृतघ्न बनला आहे. चळवळीपासून तो दूर गेला असून, त्यातूनच ‘माझे मी बघेन’ अशी प्रवृत्ती वाढत…
कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर हा परिसर म्हणजे मध्यमवर्गाची चौथी मुंबई. अर्थात, बांधकाम व्यावसायिकांनीच