मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने राज्याच्या राजधानीला उकाडय़ापासून दिलासा मिळाला असला तरी उपराजधानीसह विदर्भातील विविध जिल्ह्य़ांत आणि
महिनाभर ताटकळत राहिलेल्या पावसाने बुधवारी ‘धार’दार दर्शन घडविले. जलधारांच्या मोठय़ा रुपाचे पहिले सुखदर्शन लाभण्याऐवजी मुंबई व ठाणेकरांना मात्र ठिकठिकाणी साचलेले…