शंकरराव चव्हाण यांनी प्रदीर्घ राजकीय जीवनात स्वच्छ प्रतिमा कसोशीने जपली. सत्तेतून संपत्ती-मालमत्तेच्या भानगडीत ते पडले नाहीत, असेही त्यांच्याबद्दल सांगितले जात…
आंबेडकर सूर्यकुळातील महाकवी, दलित पँथरचे नेते नामदेव ढसाळ यांचे नामांतर लढय़ानिमित्ताने औरंगाबाद शहराशी जिव्हाळ्याचे नाते तयार झाले होते. या निमित्ताने…
दलित पॅंथरचे संस्थापक आणि विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय सभेत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले
प्रखर सामाजिक जाणीवेची आणि विद्रोहाचा आवाज उठविणारी नामदेव ढसाळ यांची कविता म्हणजे संस्कृती, परंपरा, सामाजिक अन्याय आणि उच्चवर्णीयांचा दंभ यांच्याविरोधात…
नामदेव ढसाळ यांनी वेळोवेळी लिहिलेल्या ‘चळवळीच्या भल्याबुऱ्या आठवणीं’चे संकलन ६ डिसेंबर २०१३ रोजी ‘दलित पँथर प्रकाशन’तर्फे अनौपचारिकरीत्या प्रकाशित झाले.
अंधाराने सूर्य पाहिला तेव्हा शब्द हुंकारले, नरकाच्या कोंडवाडय़ात किती दिवस रहायचे आम्ही? लक्तरांत गुंडाळलेली आमुची अब्रू गोलपठिय़ावर नागवणाऱ्यांनो तुमचा ऱ्हास…