दिवंगत कवी नामदेव ढसाळ यांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने १५ जानेवारी रोजी नामदेव ढसाळ स्मृती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शंकरराव चव्हाण यांनी प्रदीर्घ राजकीय जीवनात स्वच्छ प्रतिमा कसोशीने जपली. सत्तेतून संपत्ती-मालमत्तेच्या भानगडीत ते पडले नाहीत, असेही त्यांच्याबद्दल सांगितले जात…
विधान परिषदेच्या निवडणुकीत आधी तिकीट देऊन नंतर आपल्या उमेदवारासाठी माघार घ्यायला लावताना ढसाळ यांना दिलेल्या वागणुकीमुळे शिवसेनेने आता दलित पँथरचा…
नामदेव ढसाळ यांच्या मनामध्ये एक वेदना होती. लोकांचे जीवन त्यांनी जवळून पाहिले होते. त्यातूनच त्यांचे साहित्य निर्माण झाले. दलित समाजाला…
आंबेडकर सूर्यकुळातील महाकवी, दलित पँथरचे नेते नामदेव ढसाळ यांचे नामांतर लढय़ानिमित्ताने औरंगाबाद शहराशी जिव्हाळ्याचे नाते तयार झाले होते. या निमित्ताने…
दलित पॅंथरचे संस्थापक आणि विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय सभेत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले
नामदेव ढसाळांची कविता वाचताना पहिल्याच वाचनात वाचकांना दोन गोष्टी झपाटून टाकतात : एक म्हणजे त्यांची भयंकर प्रपातासारखी शक्तिशाली, आगळीवेगळी भाषा..…
आदरांजलीनामदेव ढसाळ यांच्यातील वैचारिक बदल कसा झाला व का झाला आणि त्या बदलाचा त्यांच्या साहित्यावर काही परिणाम झाला का, या…
उपेक्षितांच्या जाणिवा, अन्यायाविरुद्ध तीव्र संताप व बेधडक असे जालीम दर्शन नामदेव ढसाळ यांच्या साहित्यातून दिसते. त्यांच्या साहित्यातून अन्यायाविरुद्ध
आपल्या कवितेनं मराठी साहित्याला, मराठी समाजाला हलवून सोडणारे, ‘दलित पँथर’ची स्थापना करणारे बंडखोर कवी आणि लढाऊ कार्यकर्ते नामदेव ढसाळ यांना…
भीमशक्ती-शिवशक्तीचा नारा देणारे विद्रोही कवी नामदेव ढसाळ आयुष्यभर उपेक्षित राहिले. त्यामुळे नामदेव ढसाळ यांची जीवनगाथेचे स्मरण करुन देणारे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर ढसाळांची नितांत श्रद्धा होती. यामुळे ते तरुण वयातच दलित चळवळीकडे आकर्षित झाले.
नामदेव ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ रोजी पुण्याजवळील पूर या छोटय़ा गावी झाला. त्यांच्या आईचं गाव कनेरसर. ही दोन्ही…
नामदेव आज पहाटे चार वाजता गेला. मला ‘अज्र्या’ म्हणणारा ‘नाम्या’ मृत्यूशी झुंज घेत घेत थकला आणि शांत झाला. जवळजवळ या…
प्रखर सामाजिक जाणीवेची आणि विद्रोहाचा आवाज उठविणारी नामदेव ढसाळ यांची कविता म्हणजे संस्कृती, परंपरा, सामाजिक अन्याय आणि उच्चवर्णीयांचा दंभ यांच्याविरोधात…
नामदेव ठसाळांच्या कविता केवळ दु:खे मांडून थांबल्या नाहीत, तर दु:ख सांगणाऱ्या कवितांना ‘वाहवा’ची दाद मिळू नये, अशी पाचर त्यांच्या अनुभवनिष्ठ…
नामदेव ढसाळ यांनी वेळोवेळी लिहिलेल्या ‘चळवळीच्या भल्याबुऱ्या आठवणीं’चे संकलन ६ डिसेंबर २०१३ रोजी ‘दलित पँथर प्रकाशन’तर्फे अनौपचारिकरीत्या प्रकाशित झाले.
अंधाराने सूर्य पाहिला तेव्हा शब्द हुंकारले, नरकाच्या कोंडवाडय़ात किती दिवस रहायचे आम्ही? लक्तरांत गुंडाळलेली आमुची अब्रू गोलपठिय़ावर नागवणाऱ्यांनो तुमचा ऱ्हास…
शरद राव कामगारांच्या जीवाशी खेळत असून ते त्यांचे वाटोळे करणार आहेत, अशा शब्दांमध्ये ज्येष्ठ रिपब्लिकन नेते नामदेव ढसाळ यांनी शरद…
मुंबईतील वरळी व नायगाव येथील १९७४ मध्ये झालेल्या राजकीय व जातीय दंगलीनंतर दलित पॅंथर या आक्रमक संघटनेला नक्षलवादी ठरविण्याचा प्रयत्न…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.