गावातील अस्पृश्यता शहरातही ज्या माणसाच्या वाटेला येईल, तो काय करेल? नामदेव ढसाळ नावाच्या तरुणाने विद्रोहाचा मार्ग स्वीकारला. महानगरांमध्ये भरलेल्या गावकुसाबाहेरच्या…
‘कोण नामदेव ढसाळ? तुही यत्ता कंची?’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाद्वारे सगळ्यांच्या यत्ता तपासणाऱ्या या महाकवीची ३० नोव्हेंबर रोजी पुणेकरांना पुनर्भेट घडणार…
शंकरराव चव्हाण यांनी प्रदीर्घ राजकीय जीवनात स्वच्छ प्रतिमा कसोशीने जपली. सत्तेतून संपत्ती-मालमत्तेच्या भानगडीत ते पडले नाहीत, असेही त्यांच्याबद्दल सांगितले जात…