
कामाची मागणी असूनही ६८ टक्के गावांतून कामे सुरूच करण्यात आली नाहीत,
मनरेगा हे घोर अपयश हा पंतप्रधान मोदींचा, तर ती फार यशस्वी योजना असा राहुल गांधींचा दावा आहे. मनरेगातून होणारी कामे…
सत्तेत आल्यापासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यात (नरेगा) मोदी सरकारकडून अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) पश्चिम विदर्भात मजुरांची उपस्थिती गेल्या काही महिन्यांमध्ये लक्षणीयरीत्या वाढली असून मजुरांच्या स्थलांतराच्या…
मोदी सरकारने गोरगरिबांसाठी आखलेल्या मनरेगा योजनेवरील खर्चात कपात केल्याने अनेक गरजूंना बेरोजगार उपलब्ध नसल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्त्या शोभा ओझा यांनी…
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून झालेला विकास हा शहरातील उड्डाणपूल वा विमानतळ यांसारखा थेट दिसणारा नसेल, पण म्हणून शेतकऱ्यांच्या…
राज्यात हाती घेण्यात आलेल्या १०० कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत वृक्षारोपण झालेल्या जिल्ह्यातील रोपांच्या…
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तीन ते चार वर्षांंपासून करार तत्त्वावर नेमणूक करण्यात आलेल्या अधिकारी व…
जेव्हा जेव्हा चौकशीसाठी सरकारी वाहने गावात येतात तेव्हा तेव्हा मजुरांना वाटते आता कामाचे पैसे लवकर मिळतील. सहा-सात महिने काम करायचे…
रोहयोतील कुशल कामासाठी असलेली ४० टक्के रक्कम हडपता यावी म्हणून कुरखेडय़ातील बेकायदेशीर कार्यालयातच खोटी देयके तयार करण्याचा
पंचायत विभागामार्फत जिल्ह्य़ातील ग्रामपंचायतींवर संपूर्ण नियंत्रण ठेवले जाते. विभागामार्फतच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबवण्यात येतात
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीअंतर्गत जिल्ह्य़ात सुरू असलेल्या विविध कामांची विशेष दक्षता पथकामार्फत तपासणी करण्याचे काम ३० मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.…