दादरमध्ये झालेल्या सभेत राहुल गांधी म्हणाले, “अलीकडेच एका वरिष्ठ नेत्याने काँग्रेस सोडली. मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही. पण ते…
गेल्या काही महिन्यांत काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन अनेक वरिष्ठ नेत्यांनी भाजपा किंवा भाजपासमर्थक पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. महाराष्ट्रातही अनेक नेते…
राहुल गांधी हे हुकूमशाहीपुढे झुकत नाहीत, त्यांनी त्यांच्या बाण्यातून हे दाखवून दिलं आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत.
अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपात प्रवेश केला. त्यावरून राहुल गांधी यांनी नाव न घेता चव्हाण यांना टोला लगावला.…
उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणानंतर प्रश्नच जास्त निर्माण झाले आहेत असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपप्रसंगी शिवाजी पार्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत इंडिया आघाडीचे नेते उपस्थित होते.
तसंच, मोदी फक्त एक मुखवटा आहे. त्यांना बॉलिवूडच्या अभिनेत्यांप्रमाणे रोल दिले गेले आहेत, अशीही टीका त्यांनी केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, एका व्यक्तीवरून देशाची ओळख होता कामा नये. कोणी कितीही मोठा असला तरी माझा देश त्याच्यापेक्षा मोठा आहे.
मणिपूरहून निघालेल्या राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा आज (१७ मार्च) दादरच्या छत्रपती शिवाजी पार्कवरील जाहीर सभेने समारोप होणार…
पंतप्रधान नरेंद्र मोदी ईव्हीएमशिवाय जिंकू शकत नाही. आम्ही निवडणूक आयोगाला ईव्हीएम खोलून दाखवायला सांगितलं. पण त्यांनी ते केलं नाही, असंही…
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या सभेत महाराष्ट्रातील सरकारवर टीका केली.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे (केरळ) खासदार राहुल गांधी हे सध्या मुंबईत आहेत. राहुल गांधी आज मुबईच्या शिवाजी पार्कवर इंडिया…