भाजपचे काय बरोबर नाही यावर भर देतानाच आपलेही काय/ कोठे चुकते हे ‘इंडिया’च्या नेत्यांनी मान्य करावे व भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांकडून…
राहुल गांधी यांनी शक्तीविरोधात लढत असल्याचं रविवारी सांगितलं होतं. या शक्ती शब्दावरून मोदींनी टीकास्र डागलं. या टीकेलाही राहुल गांधी यांनी…
एका युवकाच्या मोबाईल दुकानात अचानक येऊन काही व्यक्तींनी मारहाण केल्याचा प्रकार बंगळरूत घडल्याचं समोर आलं असून या प्रकरणी तीन जणांना…
एकनाथ शिंदे म्हणाले, “उद्धव ठाकरेंना ५ मिनिटं भाषण करायला दिली. यावरून त्यांची पत…!”
दादरमध्ये झालेल्या सभेत राहुल गांधी म्हणाले, “अलीकडेच एका वरिष्ठ नेत्याने काँग्रेस सोडली. मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही. पण ते…
गेल्या काही महिन्यांत काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन अनेक वरिष्ठ नेत्यांनी भाजपा किंवा भाजपासमर्थक पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. महाराष्ट्रातही अनेक नेते…
राहुल गांधी हे हुकूमशाहीपुढे झुकत नाहीत, त्यांनी त्यांच्या बाण्यातून हे दाखवून दिलं आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत.
अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपात प्रवेश केला. त्यावरून राहुल गांधी यांनी नाव न घेता चव्हाण यांना टोला लगावला.…
उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणानंतर प्रश्नच जास्त निर्माण झाले आहेत असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपप्रसंगी शिवाजी पार्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत इंडिया आघाडीचे नेते उपस्थित होते.
तसंच, मोदी फक्त एक मुखवटा आहे. त्यांना बॉलिवूडच्या अभिनेत्यांप्रमाणे रोल दिले गेले आहेत, अशीही टीका त्यांनी केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, एका व्यक्तीवरून देशाची ओळख होता कामा नये. कोणी कितीही मोठा असला तरी माझा देश त्याच्यापेक्षा मोठा आहे.