scorecardresearch

sugar commissioner action against 17 factories
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ३४५ कोटी रुपये थकविले; राज्यातील १७ साखर कारखान्यांविरोधात सरकारची कारवाई 

कारवाई करण्यात चालढकल केली जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे

Decision to pay a lump sum of Rs 3001 per tonne to sugar mills during fall season as per FRP Kolhapur
कोल्हापुरातील साखर कारखानदारांचे ठरलं; उसाला प्रतिटन ३००१ रुपये देणार

ऊस दराच्या प्रश्‍नावरुन मागील महिन्याभरापासून विविध संघटनांच्या वतीने वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने सुरु आहेत.

maharashtra government pay guarantee bank loans sugar mill
अन्वयार्थ: कारखानदार तुपाशी, शेतकरी कायम उपाशी

पंकजा मुंडे यांच्या कारखान्याच्या कर्जाला हमी देण्यास यापूर्वी सरकारने नकार दिला होता ही बाबही दुर्लक्षित करता येणार नाही.

maharashtra government help on ashok chavan ajit pawar s sugar factories
अशोक चव्हाण, अजित पवार यांच्या साखर कारखान्यांवर शासनाची मेहरनजर

शिंदे सरकारवर टीका करीत असतानाही अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित कारखान्याला शासनाने मदत केल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते.

maharashtra government loan guarantee to sugar factories
कर्जासाठी व्यक्तिगत मालमत्ता तारणाच्या अटीला साखर कारखानदारांचा विरोध

सहा साखर कारखान्यांना ५४९.५४ कोटींचे कर्ज उपलब्ध करून देताना या कारखान्यांच्या संचालकांना व्यक्तिगत मालमत्ता तारण ठेवण्याच्या अटीतून सूट दिली होती.

Sharad Pawar Raju shetti
“कारखाने यांचे, रिकव्हरी तपासणारेही हेच, मग…”, साखर कारखान्यांच्या ऑडिटवरून राजू शेट्टींचा शरद पवारांना टोला

साखर कारखान्यांच्या रिकव्हरीची तपासणी करण्याचं काम वसंतदादा शुगर इनस्टिट्युटला दिली आहे. यावरून राजू शेट्टींचा शरद पवार आणि राज्यातील साखर कारखनदारांना…

swabhimani farmers organization
साखर कारखान्यांनी प्रतिटन ४०० रुपये देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

राज्यातील साखर कारखान्यांनी दुसऱ्या हप्त्यापोटी प्रतिटन किमान ४०० रुपये देण्याबाबत कारखानदारांना आदेश द्यावेत, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्वाभिमानी…

maharashtra government loan guarantee to sugar factories
ऊस वाळून जाण्याच्या शक्यतेने कारखाने नोव्हेंबरपूर्वी सुरु करावेत; बळीराजा शेतकरी संघटनेची साखर आयुक्तांकडे मागणी

निवेदनात म्हटले आहे की, सध्या राज्यामध्ये दुष्काळी स्थिती आहे. चालू वर्षात पाऊस सरासरीच्या ५० टक्क्यांहून कमी झाल्यामुळे उसाच्या शेतीचे प्रचंड…

maharashtra government loan guarantee to sugar factories
अजित पवार सत्तेत येताच राज्य सरकारचे नमते; साखर कारखान्यांना थकहमी न देण्याचा निर्णय आठ महिन्यात गुंडाळला

राज्य सरकारने यापूर्वी अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना कर्जाची उभारणी करण्यासाठी शासकीय थकहमी देण्याची भूमिका घेतली होती.

Devendra Fadnavis Ajit Pawar.
फडणवीसांचा अजितदादांना धक्का ; भाजप नेत्यांच्या कारखान्यांवरील बंधने हटविली

कारखानदारांची कोंडी करण्याचा निर्णय आठच दिवसात मागे घेण्याची नामुष्की मंगळवारी महायुती सरकारवर ओढवली.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या