Page 124 of पाणी News

जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.

पालिकेने जलकुंभ आणि शुद्धीकरण केंद्राचे काम केले असले तरी शहरात पसरलेल्या जलवाहिन्या ह्य जुन्या आणि जर्जर झाल्या आहेत.

शहराला पाणाीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पातील पाण्याने तळ गाठल्याने पाणीकपातीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

नदीचे पाणी निवळेपर्यंत अशाच प्रकारे पाणी गढूळ येत राहील असेही जीवन प्राधिकरणातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

उजनी हे राज्यातील मोठय़ा धरणांपैकी एक. अशा धरणातील अचल म्हणजे वापरता न येणारा पाणी साठा ६३.६५ टीएमसी एवढा असतो, उजनी…

सध्या धरणात १५ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

धरण क्षेत्रातील पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी मुंबई महापालिकेने दहा टक्के पाणी कपात लागू केली आहे

दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांचे ‘SYL’ गाणे आता भारतात युट्यूबवर उपलब्ध नाही

दमदार पावसाअभावी राज्याच्या सर्वच विभागांतील धरणे तळ गाठू लागल्याने पाणीचिंता वाढली असून पाऊस असाच दडी मारून बसला तर पाणीप्रश्न गंभीर…

योजनेतून आतापर्यंत राज्यात १ कोटी ४१ लाख ६,८६८ कुटुंबांना नळजोडण्या देण्यात आल्या आहेत

धरणात केवळ १९ टक्के पाणीसाठा उपलब्ध; ३१ जुलै पर्यंत पुरणार

जोरदार पाऊस अद्याप झाला नसल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये पाणीसाठा अपुरा झाला आहे.