‘राजकीय’ हेतूंनी प्रेरित नव्हे तर ‘निष्पक्ष’ जनगणना गरजेची आहे. प्रामाणिकपणे केलेली गणना गरीब, उपेक्षितांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणू शकते,…
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तसेच ‘ग्राममंगल’चे संस्थापक रमेश पानसे यांना अलीकडेच अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनातर्फे पु. ग. वैद्य पुरस्कार देण्यात आला.…
संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसंदर्भातील विशेष लेख आणि त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले प्रत्युत्तर यांची…
मात्र या साऱ्या बदलाचा संपूर्ण दोष उजव्या विचारधारेच्या प्रचारकांना देणे चुकीचे ठरेल. भारतातले उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी अभिजनही या अवस्थेला…