Kendra Tirkon Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी गोचर करतात आणि स्वराशी शुभ आणि राजयोग बनवतात, ज्यामुळे ब्रह्मांड मानवी जीवनावर आणि देशाच्या दृष्टीकोनावर पडतो. १८ सप्टेंबरला शुक्र स्वराशी तूळ राशीत प्रवेश करत आहे. ज्यामुळे केंद्रीय त्रिकोण राजयोग आणि मालव्य राजयोग निर्माण होत आहे. त्याच वेळी, या राजयोगाचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर झाल्याचे दिसेल. पण ३ राशी आहेत, ज्या एकाच वेळी आकस्मिक धन लाभ आणि भाग्योदयाचे योग ठरतात. या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊ या…

तूळ राशी

केंद्र त्रिकोण आणि मालव्य राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीतून लग्न भावावर हे गोचर करणार आहे. त्यामुळे यावेळी तुमचे नियोजित मनसुबे यशस्वी होतील. याने तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. त्याच वेळी, नोकरीच्या संधी तुमच्याकडे येतील आणि तुम्ही अचानक पैसे कमवू शकाल. त्याच वेळी विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. तसेच आयुष्याचा जोडीदाराची प्रगती होईल. यावेळी सिंगल लोकांना रिलेशनशिपची ऑफर दिली जाऊ शकते.

हेही वाचा – गुरु वृषभ राशीत होणार वक्री! कर्कसह ‘या’ ३ राशींचे नशीब उजळणार; मिळणार अपार पैसा अन् पद-प्रतिष्ठा

मकर राशी

केंद्र त्रिकोण राजयोग आणि मालव्य राजयोगाची निर्मिती मकर राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. कारण शुक्र तुमच्या राशीचे करिअर आणि व्यवसाय स्थानी गोचर करणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्यासाठी उत्पनाचे नवीन स्रोत वाढणार आहेत आणि तुम्हाला तुमच्या नोकरीत पद्दोन्न्ती मिळेल. तुम्ही पैसे वाचवू शकाल आणि तुम्हाला व्यवसायात अनेक फायदे मिळतील. त्यामुळे बेरोजगारांना नवीन रोजगार मिळू शकतो. त्याबरोबर व्यापार्‍यांना या काळात खूप फायदा होऊ शकतो. त्याच वेळी, नोकरीच्या ठिकाणी बदली होऊ शकते.

हेही वाचा – वैवाहिक जीवनात गोडी अन् आर्थिक नफा! शनिच्या नक्षत्रात राहूचे संक्रमण; ‘या’ राशींसाठी ठरणार लाभदायक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुंभ राशी

केंद्र त्रिकोण आणि मालव्य राजयोगासाठी फायदेशीर ठरू शकतात. कारण शुक्र तुमच्या राशीच्या नवव्या भावात प्रवेश करत आहे. त्यामुळे यावेळी तुम्ही भाग्यवान असाल. त्याच वेळी, या काळात तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात मानसिक यश मिळेल आणि अचानक पैसे मिळून अनेक योजना पूर्ण होतील. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. तसेच तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती होईल आणि करिअरमध्ये अचानक चांगली प्रगती होईल आणि तुमच्या उत्पनामध्ये वाढ होईल. तसेच देश-विदेशामध्ये यात्रा करू शकता. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखाद्या परीक्षेत यश मिळू शकते.