
देशातील नेतृत्व आणि प्रशासन यांचं अंतरंगाचं विश्लेषण करण्याचा सुब्रमण्यम यांचा प्रयत्न आहे. परंतु त्या चिकित्सेची पातळी बहुसंख्य प्रसंगी वैयक्तिक राहते.

देशातील नेतृत्व आणि प्रशासन यांचं अंतरंगाचं विश्लेषण करण्याचा सुब्रमण्यम यांचा प्रयत्न आहे. परंतु त्या चिकित्सेची पातळी बहुसंख्य प्रसंगी वैयक्तिक राहते.

एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकानं जग बदलवलं असं खरोखर म्हणता येईल की नाही, असा प्रश्न काहींना नक्की पडू शकतो.

ट्विटरला कालच आठ वर्षे पूर्ण झाली. त्याआधी मागच्या आठवडय़ात ट्विटरवर १२-१६ मार्च दरम्यान दुसरा ट्विटर फिक्शन फेस्टिव्हल (म्हणजे ट्विटरेचर फेस्टिव्हल)…

भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातल्या तणावांच्या मुळाशी जाणाऱ्या तब्बल ३९ चित्रमय कथा, त्यापैकी निम्म्याहून अधिक सत्य घटनांवर आधारित, असं पुस्तक…

इटलीतील मध्यकालीन कवी दांते एलीगियरी यांनी १३०८ ते १३२१ या कालखंडात लिहिलेल्या ‘डिव्हाइन कॉमेडी’ या महाकाव्यातील ‘इन्फनरे’ या खंडात दांते…

गेल्या सुमारे सहा दशकांतील भारतीय राजकारण आणि समाजजीवनाशी चांगला संपर्क असलेले राम जेठमलानी हे तसे वादग्रस्त ठरलेले व्यक्तिमत्त्व.

ही एका खजिन्याच्या शोधाची गोष्ट आहे. कादंबरीचा काळ हा ऐतिहासिक आहे, अगदी अकबराच्या काळातला. त्यामुळे त्यात कटकारस्थाने, लढाया, अपहरण, शत्रुत्व…

वेंडी डोनिजर यांच्या ‘द हिंदूज - अॅन अल्टरनेटिव्ह हिस्ट्री’ या २००९ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाविरोधात ‘शिक्षा बचाव आंदोलन’ या कट्टर…

इंटरनेटच्या क्रांतीच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात जन्माला आलेल्या रीडिफ डॉट कॉमचे जनक अजित बालकृष्णन यांचे हे पुस्तक इंटरनेट क्रांतीचा आढावा घेत…

कल्याणकारी राज्यांमुळे जगातल्या ‘नाही रे’ वर्गाच्या आशा-आकांक्षांना नवे धुमारे फुटले होते, त्यांच्या स्वप्नांना पंखही आले होते.

मराठी साहित्यात साठीचं दशक हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. तसा अमेरिकन साहित्यात सत्तर-ऐंशीचा. या दशकांतल्या कथाकारांचा नंतरच्या कथाकारांवर मोठय़ा प्रमाणावर…